Champa flower information in Marathi

चम्पा के फूल : चम्पा को अंग्रेजी में प्लूमेरिया कहते हैं। चम्पा के खूबसूरत, मंद, सुगंधित हल्के सफेद, पीले फूल अक्सर पूजा में उपयोग किए जाते हैं। चम्पा का वृक्ष मंदिर परिसर और आश्रम के वातावरण को शुद्ध करने के लिए लगाया जाता है। चम्पा के वृक्षों का उपयोग घर, पार्क, पार्किंग स्थल और सजावटी पौधे के रूप में किया जाता है।




हिन्दू पौराणिक कथाओं में एक कहावत है:-

'चम्पा तुझमें तीन गुण- रंग रूप और वास, अवगुण तुझमें एक ही भंवर न आएं पास।'

रूप तेज तो राधिके, अरु भंवर कृष्ण को दास, इस मर्यादा के लिए भंवर न आएं पास।।

चम्पा में पराग नहीं होता है इसलिए इसके पुष्प पर मधुमक्खियां कभी भी नहीं बैठती हैं। चम्पा को कामदेव के 5 फूलों में गिना जाता है। देवी मां ललिता अम्बिका के चरणों में भी चम्पा के फूल को अन्य फूलों, जैसे अशोक, पुन्नाग के साथ सजाया जाता है। चम्पा का वृक्ष वास्तु की दृष्टि से सौभाग्य का प्रतीक माना गया है।

चम्पा मुख्यत: 5 प्रकार की होती हैं- 1. सोन चम्पा, 2. नाग चम्पा, 3. कनक चम्पा, 4. सुल्तान चम्पा और 5. कटहरी चम्पा। सभी तरह की चम्पा एक से एक अद्भुत और सुंदर होती है और इनकी सुगंध के तो क्या कहने!

लाल चम्पा

माइकेलिया चम्पा

नाग चम्पा

पीला चम्पा

प्लूमेरिआ चम्पा

सोन चम्पा

सुल्तान चम्पा




















Information of Sindhudurg fort in Marathi

किल्ले सिंधुदुर्ग (सौजन्य : एमटीडीसी)
राजे कोकण दौऱ्यावर होते. मालवण किनापट्टीवरून समुद्रात काही अंतरावर राजांना एक काळा ठिपका सतत खुणावत होता. जवळच असलेल्या एका कोळी बांधवाला बोलावण्यात आले. स्वतः तानाजी बोलावण्यास गेले. तानाजी आणि कोळी राजांसमोर दाखल झाले. साक्षात छत्रपती डोळ्यासमोर पाहिल्यानंतर सावजी कोळी आनंदला. त्या खुणावणाऱ्या ठिपक्याकडे बोट दाखवत राजांनी, ‘ते काय आहे?’ असा प्रश्न केला. कुरटे बेट! कोळी उत्तरला.

राजांचे डोळे चकाकले. मनसुबा ठरला. एका विलक्षण आकृतीने डोळ्यासमोर रुंजी घालण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी तानाजी, गंगाजी, मानाजी आदींनीं कुरटे बेट पाहून आले. आपल्या भाषेत रेकी केली. बेटाची माहिती घेण्यास गेलेल्यांनी सकारात्मक माहिती आणावी असेच राजांना वाटत होते. तसेच झाले. उलट मजबूत खडक आहे यासोबत खडकावर गोडं पाणी असल्याची शुभवार्ता त्यांनी सांगितले. इथेच आपल्या मनातला जंजिरा उभा करायचा हे राजांनी कधीच ठरवलं होतं. महाराजांनी जातीनं कुरटे बेटावर जायचं ठरवलं. महाराजांच्या पावलानं आणि त्यांच्या डोक्यात उठलेल्या विचारांच्या माजलेल्या काहुरानं या बेटाचं सोनं होणार होतं.

राजांनी चौफेर नजर फिरवीत म्हणाले,

‘चौऱ्यांशी बंदरी ऐसी जागा नाही. या बेटाच्या रूपाने सिद्दीची मिजास उतरेल. आमची गलबते येथे सुरक्षित राहतील.’ (संदर्भ : श्रीमान योगी)
मुहूर्ताचा नारळ फुटला, पण..

बेटाभोवती बांधकामासाठी टाकण्यात येणारा भराव वारंवार वाहून जात होता. अभियंत्यांपासून मजूर थकले. बांधकाम सामान असे वाहून जाणे परवडणारे नव्हते. महाराजांपर्यंत ही वार्ता पोहोचली. किल्लेबांधणीची सुरुवात अशा पद्धतीने होणे महाराजांना रुचणारे नव्हते. प्रयत्न सुरूच होते.



छत्रपतींच्या मनात आई भवानीचा पुकारा सुरु होता.
एकेरात्री महाराजांना स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नात साक्षात शिव! ‘या कुरटे बेटापासून ८ किमी अंतरावर माझी स्वयंभू पिंड नजरेस पडेल. तिचा जीर्णोद्धार करा. कामात यश येईल’ अशा सूचना एकामागोमाग एक स्वप्नातच कानावर थडकल्या.’ राजांना खाडकन जाग आली.

दुसऱ्या दिवशी महाराजांनी आपल्या सेवकांना शिवशंकरांनी सांगितलेल्या दिशेने पाठवले. मालवण बंदरापासून आठ किमी अंतरावर कांदळगाव या गावी (दलदलीच्या भागात) सेवकांना स्वयंभू पिंड सापडली. महाराजांनी जातीने येऊन या पिंडीचा जीर्णोद्धार केला. घुमट बसवून दिली. आज या मंदिराचा कायापालट झाला आहे. मात्र शिवकालीन घुमट आजही पाहायला मिळते.



श्री देव रामेश्वर, कांदळगाव (फोटो : तपस्वी राणे)


श्रीदेव रामेश्वर देवस्थान, कांदळगाव (सौजन्य : आंतरजाल)
याच घुमटीसमोर महाराजांनी स्वतः एका वडाच्या रोपट्याचे रोपण केले. आजही पावणेचारशे वर्षानंतर हा वड राजांच्या गडकिल्ल्यांप्रमाणे ताठ उभा आहे. हाच वड शिवाजीचा वड म्हणून ओळखला जातो. या स्वयंभू पिंडीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणीला पुन्हा सुरुवात झाली. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी मात्र पाया जागेवर नीट रुतला. ५ खंडी शिशाचे रस ओतून पायाचे दगड बसविले गेले. खासे चिरे फोंडा आंबोली घाटातून आणण्यात आले. महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याचा जंजिरा (किल्ले सिंधुदुर्ग) आकार घेऊ लागला.

चार किमी परिघात पसरलेली ही शिवलंका उभारण्यासाठी पाचशे पाथरवट, दोनशे लोहार व कामाठी, कोळी वगैरे तीन हजार मजूर सतत ३ वर्ष अहोरात्र झटत होते. तब्बल १ कोटी होन खर्च करत २९ मार्च १६६७ रोजी किल्ले सिंधुदुर्ग उभा राहिला.

तो भुयारी मार्ग..

सिंधुदुर्ग किल्ल्यावर गोडं पाणी सापडलं होतं. भर खाऱ्या समुद्रात गोड्या पाण्याचे साठे म्हणजे देवाक काळजी! साक्षात रामेश्वराने कौल दिला होता. किल्ल्याचे काम सुरु झाल्यानंतर तिथे विहिरी बांधण्यात आल्या. साखरबाव, दहीबाव, दूधबाव!



किल्ल्यावरील विहिरी (सौजन्य : सुभाष डी प्रॉडक्शन)
त्या विहिरी नव्हत्याच. राजांच्या सुरक्षेसाठी हिरोजी इटळकरांनी, राजांच्याच आदेशाने त्यांच्या आयुष्याची लकेर लांबलचक खेचून घेतली होती. अनेकांना या विहिरीतून भुयारी मार्ग खोदण्यात आल्याची माहिती नाही. ज्यांना त्याबाबत माहिती आहे, त्यांना तो भुयारी मार्ग कुठे जातो याबाबत माहिती नाही.



विहिरीच्या आतील भाग (सौजन्य : सुभाष डी प्रॉडक्शन)
किल्ला बांधला म्हणजे गोष्टी संपत नसतात. केवळ किल्ला बांधणारा राजा, त्या किल्ल्यातून भविष्यातील धोक्यांचा अंदाज घेत चोरवाटा तयार करून घेणारा जाणता राजा… राजांच्या नजरेतून मालवणची कातळ जमीन सुटली नव्हती. किल्ला आकार घेताना अनेकांचे डोळे दिपवत होता. मात्र त्याचक्षणी शिवलंकेच्या खालून, भर समुद्राच्या खालून भुयारी मार्ग खोदण्यात येत होता. आम्ही आता कुठे अंडरग्राउंड मेट्रो बांधतोय. राजांनी तब्बल आठ किमीचा भुयारी मार्ग बांधला.

किल्ल्यावरील विहिरीतून सुरु झालेला मार्ग मालवणपासून आचऱ्याकडे जाताना ७.५ किमी अंतरावर ओझर या स्थानावर बाहेर पडला.



या चिंचोळ्या वाटेने ब्रम्हानंद स्वामींच्या समाधीकडे जावे लागते. इथेच आहे ते शिवकालीन गुहा (फोटो : रुपेश राणे)


आजही ती गुहा अस्तित्वात आहे. आज या ठिकाणी प.पु. ब्रम्हानंदस्वामींची समाधी आहे.



प.पु. ब्रम्हानंदस्वामींची समाधी (फोटो : रुपेश राणे)
एका बाजूला लोकवस्ती असताना हे स्थान मात्र दाट जंगलात, झाडाझुडपात आहे. काहीवेळा येथे व्याघ्रराज दर्शन देतात. बरं! राजांनी जीर्णोद्धार केलेली स्वयंभू पिंड या स्थानापासून अवघ्या १ किमी अंतरावर.. सोप्या भाषेत, कांदळगावाच्या वेशीवरच हे ओझर स्थान आहे.



शिवकालीन गुहा (फोटो : रुपेश राणे)
काही जिज्ञासूंनी काही वर्षांपूर्वी या गुहेतून जाण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या वाटेवर त्यांना दोन वाटा सापडल्या. मात्र त्या बुजलेल्या होत्या. एक वाट सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी होती. मग दुसरी? अधिक माहिती घेतल्यानंतर कळले की ही वाट मसुरे गावातील भगवंतगडाकडे जाते… धन्य तो राजा..

– शहाणो चाकरमानी

कसे जाल ?

तुमचे स्वतःचे वाहन असल्यास मालवणवरून आचराच्या दिशेने प्रवास सुरु करावा. कोळंब गावाच्या पुढे एक तिठा लागतो. याच तिठ्यावर (आचऱ्याच्या दिशेने) डाव्या बाजूस हे ओझरस्थान नजरेस पडते. तिथून पुढे कांदळगाव येथे जायचे असल्यास, मालवण-आचरा महामार्गावर ओझरस्थानासमोरच तिठ्यावरील एक मार्ग मारुती घाटीने मसुरे गावाच्या (आंगणेवाडीच्या) दिशेने जातो. त्याच मार्गाने पुढे गेल्यानंतर कांदळगावचे श्री रामेश्वर देवस्थान लागते. याच ठिकाणी तुम्हाला छत्रपतींनी लावलेला वड (शिवाजीचा वड) पाहायला मिळतो.

How big country like India has controlled lockdown and Covid-19 virus?

होय, हा भारत आहे...!
-  प्रशांत पोळ

दिनांक 14 ऑगस्ट 2003 रोजी, जेव्हा न्यूयॉर्कमध्ये दुपारी 4 वाजून 10 मिनिटे होत होते, तेव्हा अचानक शहरातील वीज गेली. अमेरिकेत वीज जाण्याची घटना क्वचित कधी तरी होते. म्हणून सगळे जण चकीत झाले. सगळं शहर जणू थांबलं. विजेची समस्या नसल्यामुळे जनरेटर्सची सोय नव्हती. अनेक जण लिफ्टमध्ये अडकले. सगळ्या मेट्रो ट्रेन मध्येच थांबल्या.....
काही वेळांनी कळालं, फक्त न्यूयॉर्कच नव्हे, तर संपूर्ण ईशान्य अमेरिका अंधारात आहे. न्यूजर्सी, मेरिलँड, कनेक्टिकट, मिशिगन, मॅसेच्युसेट्स, पेनसिल्ह्वानिया....अशा अनेक राज्यांमध्ये वीज गायब होती. ही सगळी राज्ये अंधारात होती. तेथील  ग्रिड फेल झाली होती.
ही परिस्थिती अमेरिकी लोकांसाठी विचित्र होती. काय करावं, हे त्यांना सुचतच नव्हतं. सगळं काही विजेवर अवलंबून होतं. मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत, सत्तर / ऐंशी मजली अपार्टमेंटमधील आपल्या घरात जाणं ही एक समस्या होती.
खैर, 14 ऑगस्टची रात्र कशीबशी निघाली. परंतु 15 ऑगस्टला अमेरिकी जनतेच्या धैर्याचा बांध फुटला. ते ओरडू लागले, दुकान लुटू लागले, बिलबोर्ड्स तोडू लागले...एकट्या न्यूयॉर्क शहरात त्या दिवशी 40 हजार पोलिसांची फौज रस्त्यावर आणावी लागली या अराजकतेवर नियंत्रण आणण्यासाठी...!
2003 चा तो नॉर्थईस्ट ब्लॅकआऊट, अमेरिकेच्या इतिहासातील काळा डाग आहे. नंतर 2011 मध्ये जेव्हा कॅलिफोर्नियात ग्रिड फेल झाली, तेव्हा तिथंही काहिसे असेच अराजकतेचे दृश्य होते...!
आजही न्यूयॉर्कमध्ये हेच घडतंय...
मृतदेह पुरण्यासाठी कबरस्थान कमी पडत आहेत. सव्वा लाख लोकांना एकट्या या शहरात लागण झाली आहे. या शहरात 3,600 पेक्षा जास्त लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
लोकं जबरदस्त घाबरली आहेत. मदतीसाठी सगळे जण सरकारवर अवलंबून आहेत. संपूर्ण अमेरिकेची व्यवस्थाच सरकारकेंद्रीत आहे. परंतु या महामारीत सरकार नावाची व्यवस्थाच कोलमडली आहे.
इंग्लंडसुद्धा यापासून दूर नाही. त्याचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोविड-19 ची लागण झाली आहे आणि रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती आहेत. या इवल्याशा देशात  55 हजारांपेक्षा जास्त जणांना लागण झाली आहे आणि या महामारीमुळे मरणाऱ्यांची संख्या 6,200च्या पलीकडे गेली आहे. संपूर्ण देश गोंधळलेला आहे.
कोण्या काळी जे रोमन साम्राज्य जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य मानले जात होते, तेच आज तुटून पडले आहे.  इटालीत परिस्थिती एवढी वाईट आहे, की वर्णन करणं कठीण आहे. एक लाख छत्तीस हजार लागण झालेले आणि 17 हजारांपेक्षा जास्त मृत्यू...हीच अवस्था स्पेनची आहे.
हे सगळे विकसित देश आहेत, प्रगत देश आहेत. ‘मॉडर्न’ देश आहेत. काही प्रमाणात जगाचे भाग्य निश्चित करणारे देश आहेत. आज हे सगळे असहाय आहेत. तुटून पडलेत. यांना या परिस्थितीतून निघण्याचा रस्ता दिसत नाहीये. या सगळ्या देशांमध्ये सोशल सिक्युरिटी आहे. सरकारकेंद्रीत व्यवस्था आहे. मात्र जिथे सरकार स्वतःच  ऑक्सिजनवर असेल, तिथे देशाचं काय होणार...?
   _    _    __   
आणि आपला भारत...?
अमेरिकेत ‘दि ग्रेट नॉर्थ ईस्ट ब्लॅकआऊट’ झाल्यानंतर बरोबर दोन वर्षांनी, म्हणजे 26 जुलै 2005 रोजी मुंबईत इतिहासातील  सगळा मोठा पूर आला. निसर्गाचे रौद्र आणि क्रुद्ध रूप मुंबईकरांनी पाहिले. सगळं काही ठप्प झालं होतं.
पण...
मानवता जीवंत होती. 26 आणि 27 जुलैचे असंख्य उदाहरण मिळतात. यात एकट्या महिला, युवती, मुले...जे या महापुरात सापडले होते, त्या सगळ्यांना मुंबईकरांनी आपापल्या घरांत, कार्यालयांत, हॉटेल आणि रुग्णालयात आश्रय दिला. एकही चुकीची घटना घडली नाही. एकही चोरी किंवा लूट झाली नाही. अनेक गरीब कुटुंबांनी या अडकलेल्या प्रवाशांना भोजन दिले, कपडे दिले आणि हिंमत दिली....!
हा भारत आहे....
    _    _    __ 
माझे अनेक परदेशी मित्र आहेत. त्यापैकी काही जण फोन करून विचारत होते, “तुमच्या देशानं हे सगळं कसं सांभाळलं? एवढा मोठा, एवढा विशाल देश. दाट लोकवस्तीचा. पण केवळ कोविड – 19ची लागण झालेल्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवलंय, तर सगळ्या देशात कायदा-सुव्यवस्था अगदी व्यवस्थित आहे. एवढ्या मोठ्या देशात लॉकडाऊन करणं शक्य कसं झालं..?”
प्रश्न योग्य आहे.
सगळ्या जगात 15 लाख जणांना लागण झालीय. चौऱ्यांशी हजार जण या व्हायरसने मेले आहेत. आणि भारतात लागण झालेल्यांची संख्या आहे - साडे पाच हजार आणि मरणाऱ्यांची संख्या 164. (‘तब्लिगी जमात’ने हा सगळा तमाशा केला नसता, तर आपल्याकडे लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या खूप कमी असती)
जगाला वाटतं, की आपण फारसे शिस्तबद्ध नाहीत. पण काही तरी तर आहे आपल्या असण्यात, ज्याच्या मुळं या संकटाचा धैर्याने प्रतिकार करत आहोत.
सगळ्या जगात छोट्या छोट्या देशांनीही  पूर्ण लॉकडाऊन केले नाही. चीननेसुद्धा संपूर्ण देशात लॉकडाऊन केले नाही. लंडनची जर्मनीची U आणि S Bahn, स्पेनची मेट्रो ट्रेन आजही धावत आहेत. अमेरिकेत या महामारीच्या प्रकोपाने हजारो जण मरत आहेत. पण ट्रम्प साहेब सगळा देश ठप्प करण्याच्या बाजूने नाहीत. त्यांना वाटतं, की अमेरिकेची सगळी अर्थव्यवस्था यामुळं कोसळेल.
परंतु आपण हा जो निर्णय केला, तो खूप शहाणपणाचा निर्णय सिद्ध होत आहे. या विशाल देशाला बंद करणं सोपं नव्हतं. खूप समस्या होत्या. रोजदारीवर काम करणारे, श्रमिक मजूर, छोटे मोठे उद्योग, व्यापारी या सर्वांवर संक्रांत येणार होती. पण आपल्या देशाने ते हिमतीने झेलले. लॉकडाऊन चालू झाल्यावर सगळ्या स्वयंसेवी संस्था सक्रिय झाल्या. संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पहाडासारखे उभे राहिले. प्रारंभी केरऴमध्ये लागण झालेल्यांची संख्या वाढत होती. तेव्हा तेथील रुग्णालये स्वच्छ करण्यापासून ते जम्मू आणि देहरादूनमध्ये अडकलेल्या मजुरांना भोजन देण्यापर्यंत संघ स्वयंसेवकांनी सेवेचे जबरदस्त नेटवर्क उभे केले. महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणेने संघ स्वयंसवेकांकडे मदत मागितली. भोजनाची व्यवस्था होत गेली. सरकारी यंत्रणा उभी होत होती. पण आपला देश केवळ सरकारी यंत्रणेवर चालत नाही. एकशे तीस कोटी जनता ही या देशाची ताकद आहे. अशाच प्रसंगांमध्ये सिद्ध होते, की हा केवळ नदी, नाले, डोंगर, मैदान, शेत आणि मळ्यांचा देश नाही, हा एक जीवंत राष्ट्रपुरुष आहे...!
शहरांतील अपार्टमेंटमध्ये काम करणारे सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांना रोज चहा, नाष्टा, जेवण मिळू लागले. अनेक ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला. पंजाबमध्ये त्यांच्यावर पुष्पवर्षाव झाला. अनेक चौकांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना नाष्टा-पाणी पोचवण्यात आले.
पोलिस कर्मचाऱ्यांनीही कमालीची संयम दाखवला. शहरांतून आपल्या गावी परतणाऱ्या मजुरांना संघ स्वयंसेवकांनी, पोलिस कर्मचाऱ्यांनी जेवण दिले. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली. जिथे शक्य झालं तिथे त्यांना गावापर्यंत पोचवण्याची व्यवस्थाही केली. एका ठिकाणी तर सुमारे एक हजार किलोमीटर चालून आलेल्या मजुरांच्या पायातील भेगा पाहून पोलिसांची मने भरून आली. त्यांनी स्वतः त्या मजुराच्या पायाला मलम लावले...!
होय, हा भारत आहे...!     
  _    _    _   
शेकडो किलोमीटर पायी चालून आपली गावी पोचणारे मजूर असतील, किंवा मग आपला मोठा उद्योग – व्यवसाय बंद करून घरात बसलेला उद्योगपती. सायकल रिक्षा चालवणारे श्रमिक असतील किंवा रस्त्यावर व्यवसाय करणारा, रोजच्या रोटीची चिंता करणारा एखादा गाडीवाला.... या सर्वांना त्रास जरूर झाला. खूप जास्त झाला. पण कोणीही सरकारला शिवी दिली नाही. सरकारच्या विरोधात दगडं नाही उचलली. दुकानं नाही लुटली.
उलट, 21 मार्चचा जनता कर्फ़्यू असो किंवा 22 मार्चचे आभार प्रदर्शन किंवा मग 5 एप्रिलच्या रात्री नऊ वाजता एकजूटीचे दीप प्रज्वलित करण्याचं पंतप्रधान मोदीजींचं आवाहन असो ... या देशातील जनतेने जी एकता दाखवली, तिने जगात इतिहास रचला. हे सगळं अद्भुत होतं. फुटपाथवर छोटीसी झोपड़ी असो किंवा मोठे महाल, कोठ्या, राजभवन, अपार्टमेंटस असो....सगळा देश त्या दिवशी एकाच वेळेस झगमगत होता....!
    _    _    __   
भारताचा राष्ट्रपुरुष जागा होत आहे. यानंतर जगाचे दोन भाग असतील - कोरोनाच्या आधीचा आणि कोरोनाच्या नंतरचा! या कोरोनानंतरच्या भागात आपण इतिहास घडवणार आहोत. सगळं जग एका वेगळ्या नजरेनं आपल्याकडे पाहिल.
होय, कारण हा भारत आहे...!     

-  प्रशांत पोळ.

।।भारतमाता की जय।।



होय, हा भारत आहे...!

-  प्रशांत पोळ



दिनांक 14 ऑगस्ट 2003 रोजी, जेव्हा न्यूयॉर्कमध्ये दुपारी 4 वाजून 10 मिनिटे होत होते, तेव्हा अचानक शहरातील वीज गेली. अमेरिकेत वीज जाण्याची घटना क्वचित कधी तरी होते. म्हणून सगळे जण चकीत झाले. सगळं शहर जणू थांबलं. विजेची समस्या नसल्यामुळे जनरेटर्सची सोय नव्हती. अनेक जण लिफ्टमध्ये अडकले. सगळ्या मेट्रो ट्रेन मध्येच थांबल्या.....

काही वेळांनी कळालं, फक्त न्यूयॉर्कच नव्हे, तर संपूर्ण ईशान्य अमेरिका अंधारात आहे. न्यूजर्सी, मेरिलँड, कनेक्टिकट, मिशिगन, मॅसेच्युसेट्स, पेनसिल्ह्वानिया....अशा अनेक राज्यांमध्ये वीज गायब होती. ही सगळी राज्ये अंधारात होती. तेथील  ग्रिड फेल झाली होती.

ही परिस्थिती अमेरिकी लोकांसाठी विचित्र होती. काय करावं, हे त्यांना सुचतच नव्हतं. सगळं काही विजेवर अवलंबून होतं. मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत, सत्तर / ऐंशी मजली अपार्टमेंटमधील आपल्या घरात जाणं ही एक समस्या होती.

खैर, 14 ऑगस्टची रात्र कशीबशी निघाली. परंतु 15 ऑगस्टला अमेरिकी जनतेच्या धैर्याचा बांध फुटला. ते ओरडू लागले, दुकान लुटू लागले, बिलबोर्ड्स तोडू लागले...एकट्या न्यूयॉर्क शहरात त्या दिवशी 40 हजार पोलिसांची फौज रस्त्यावर आणावी लागली या अराजकतेवर नियंत्रण आणण्यासाठी...!

2003 चा तो नॉर्थईस्ट ब्लॅकआऊट, अमेरिकेच्या इतिहासातील काळा डाग आहे. नंतर 2011 मध्ये जेव्हा कॅलिफोर्नियात ग्रिड फेल झाली, तेव्हा तिथंही काहिसे असेच अराजकतेचे दृश्य होते...!

आजही न्यूयॉर्कमध्ये हेच घडतंय...

मृतदेह पुरण्यासाठी कबरस्थान कमी पडत आहेत. सव्वा लाख लोकांना एकट्या या शहरात लागण झाली आहे. या शहरात 3,600 पेक्षा जास्त लोकांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

लोकं जबरदस्त घाबरली आहेत. मदतीसाठी सगळे जण सरकारवर अवलंबून आहेत. संपूर्ण अमेरिकेची व्यवस्थाच सरकारकेंद्रीत आहे. परंतु या महामारीत सरकार नावाची व्यवस्थाच कोलमडली आहे.

इंग्लंडसुद्धा यापासून दूर नाही. त्याचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोविड-19 ची लागण झाली आहे आणि रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती आहेत. या इवल्याशा देशात  55 हजारांपेक्षा जास्त जणांना लागण झाली आहे आणि या महामारीमुळे मरणाऱ्यांची संख्या 6,200च्या पलीकडे गेली आहे. संपूर्ण देश गोंधळलेला आहे.

कोण्या काळी जे रोमन साम्राज्य जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य मानले जात होते, तेच आज तुटून पडले आहे.  इटालीत परिस्थिती एवढी वाईट आहे, की वर्णन करणं कठीण आहे. एक लाख छत्तीस हजार लागण झालेले आणि 17 हजारांपेक्षा जास्त मृत्यू...हीच अवस्था स्पेनची आहे.

हे सगळे विकसित देश आहेत, प्रगत देश आहेत. ‘मॉडर्न’ देश आहेत. काही प्रमाणात जगाचे भाग्य निश्चित करणारे देश आहेत. आज हे सगळे असहाय आहेत. तुटून पडलेत. यांना या परिस्थितीतून निघण्याचा रस्ता दिसत नाहीये. या सगळ्या देशांमध्ये सोशल सिक्युरिटी आहे. सरकारकेंद्रीत व्यवस्था आहे. मात्र जिथे सरकार स्वतःच  ऑक्सिजनवर असेल, तिथे देशाचं काय होणार...?

   _    _    __   

आणि आपला भारत...?

अमेरिकेत ‘दि ग्रेट नॉर्थ ईस्ट ब्लॅकआऊट’ झाल्यानंतर बरोबर दोन वर्षांनी, म्हणजे 26 जुलै 2005 रोजी मुंबईत इतिहासातील  सगळा मोठा पूर आला. निसर्गाचे रौद्र आणि क्रुद्ध रूप मुंबईकरांनी पाहिले. सगळं काही ठप्प झालं होतं.

पण...

मानवता जीवंत होती. 26 आणि 27 जुलैचे असंख्य उदाहरण मिळतात. यात एकट्या महिला, युवती, मुले...जे या महापुरात सापडले होते, त्या सगळ्यांना मुंबईकरांनी आपापल्या घरांत, कार्यालयांत, हॉटेल आणि रुग्णालयात आश्रय दिला. एकही चुकीची घटना घडली नाही. एकही चोरी किंवा लूट झाली नाही. अनेक गरीब कुटुंबांनी या अडकलेल्या प्रवाशांना भोजन दिले, कपडे दिले आणि हिंमत दिली....!

हा भारत आहे....

    _    _    __ 

माझे अनेक परदेशी मित्र आहेत. त्यापैकी काही जण फोन करून विचारत होते, “तुमच्या देशानं हे सगळं कसं सांभाळलं? एवढा मोठा, एवढा विशाल देश. दाट लोकवस्तीचा. पण केवळ कोविड – 19ची लागण झालेल्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवलंय, तर सगळ्या देशात कायदा-सुव्यवस्था अगदी व्यवस्थित आहे. एवढ्या मोठ्या देशात लॉकडाऊन करणं शक्य कसं झालं..?”

प्रश्न योग्य आहे.

सगळ्या जगात 15 लाख जणांना लागण झालीय. चौऱ्यांशी हजार जण या व्हायरसने मेले आहेत. आणि भारतात लागण झालेल्यांची संख्या आहे - साडे पाच हजार आणि मरणाऱ्यांची संख्या 164. (‘तब्लिगी जमात’ने हा सगळा तमाशा केला नसता, तर आपल्याकडे लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या खूप कमी असती)

जगाला वाटतं, की आपण फारसे शिस्तबद्ध नाहीत. पण काही तरी तर आहे आपल्या असण्यात, ज्याच्या मुळं या संकटाचा धैर्याने प्रतिकार करत आहोत.

सगळ्या जगात छोट्या छोट्या देशांनीही  पूर्ण लॉकडाऊन केले नाही. चीननेसुद्धा संपूर्ण देशात लॉकडाऊन केले नाही. लंडनची जर्मनीची U आणि S Bahn, स्पेनची मेट्रो ट्रेन आजही धावत आहेत. अमेरिकेत या महामारीच्या प्रकोपाने हजारो जण मरत आहेत. पण ट्रम्प साहेब सगळा देश ठप्प करण्याच्या बाजूने नाहीत. त्यांना वाटतं, की अमेरिकेची सगळी अर्थव्यवस्था यामुळं कोसळेल.

परंतु आपण हा जो निर्णय केला, तो खूप शहाणपणाचा निर्णय सिद्ध होत आहे. या विशाल देशाला बंद करणं सोपं नव्हतं. खूप समस्या होत्या. रोजदारीवर काम करणारे, श्रमिक मजूर, छोटे मोठे उद्योग, व्यापारी या सर्वांवर संक्रांत येणार होती. पण आपल्या देशाने ते हिमतीने झेलले. लॉकडाऊन चालू झाल्यावर सगळ्या स्वयंसेवी संस्था सक्रिय झाल्या. संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पहाडासारखे उभे राहिले. प्रारंभी केरऴमध्ये लागण झालेल्यांची संख्या वाढत होती. तेव्हा तेथील रुग्णालये स्वच्छ करण्यापासून ते जम्मू आणि देहरादूनमध्ये अडकलेल्या मजुरांना भोजन देण्यापर्यंत संघ स्वयंसेवकांनी सेवेचे जबरदस्त नेटवर्क उभे केले. महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणेने संघ स्वयंसवेकांकडे मदत मागितली. भोजनाची व्यवस्था होत गेली. सरकारी यंत्रणा उभी होत होती. पण
Hōya, hā bhārata āhē...!

-  Praśānta pōḷa



dināṅka 14 ŏgasṭa 2003 rōjī, jēvhā n'yūyŏrkamadhyē dupārī 4 vājūna 10 miniṭē hōta hōtē, tēvhā acānaka śaharātīla vīja gēlī. Amērikēta vīja jāṇyācī ghaṭanā kvacita kadhī tarī hōtē. Mhaṇūna sagaḷē jaṇa cakīta jhālē. Sagaḷaṁ śahara jaṇū thāmbalaṁ. Vijēcī samasyā nasalyāmuḷē janarēṭarsacī sōya navhatī. Anēka jaṇa liphṭamadhyē aḍakalē. Sagaḷyā mēṭrō ṭrēna madhyēca thāmbalyā.....

Kāhī vēḷānnī kaḷālaṁ, phakta n'yūyŏrkaca navhē, tara sampūrṇa īśān'ya amērikā andhārāta āhē. N'yūjarsī, mērilam̐ḍa, kanēkṭikaṭa, miśigana, mĕsēcyusēṭsa, pēnasil'hvāniyā....Aśā anēka rājyāmmadhyē vīja gāyaba hōtī. Hī sagaḷī rājyē andhārāta hōtī. Tēthīla  griḍa phēla jhālī hōtī.

Hī paristhitī amērikī lōkānsāṭhī vicitra hōtī. Kāya karāvaṁ, hē tyānnā sucataca navhataṁ. Sagaḷaṁ kāhī vijēvara avalambūna hōtaṁ. Mulāmpāsūna mhātāṟyāparyanta, sattara/ ainśī majalī apārṭamēṇṭamadhīla āpalyā gharāta jāṇaṁ hī ēka samasyā hōtī.

Khaira, 14 ŏgasṭacī rātra kaśībaśī nighālī. Parantu 15 ŏgasṭalā amērikī janatēcyā dhairyācā bāndha phuṭalā. Tē ōraḍū lāgalē, dukāna luṭū lāgalē, bilabōrḍsa tōḍū lāgalē...Ēkaṭyā n'yūyŏrka śaharāta tyā divaśī 40 hajāra pōlisān̄cī phauja rastyāvara āṇāvī lāgalī yā arājakatēvara niyantraṇa āṇaṇyāsāṭhī...!

2003 Cā tō nŏrtha'īsṭa blĕka'ā'ūṭa, amērikēcyā itihāsātīla kāḷā ḍāga āhē. Nantara 2011 madhyē jēvhā kĕliphōrniyāta griḍa phēla jhālī, tēvhā tithanhī kāhisē asēca arājakatēcē dr̥śya hōtē...!

Ājahī n'yūyŏrkamadhyē hēca ghaḍatanya...

Mr̥tadēha puraṇyāsāṭhī kabarasthāna kamī paḍata āhēta. Savvā lākha lōkānnā ēkaṭyā yā śaharāta lāgaṇa jhālī āhē. Yā śaharāta 3,600 pēkṣā jāsta lōkān̄cā viṣāṇūmuḷē mr̥tyū jhālā āhē.

Lōkaṁ jabaradasta ghābaralī āhēta. Madatīsāṭhī sagaḷē jaṇa sarakāravara avalambūna āhēta. Sampūrṇa amērikēcī vyavasthāca sarakārakēndrīta āhē. Parantu yā mahāmārīta sarakāra nāvācī vyavasthāca kōlamaḍalī āhē.

Iṅglaṇḍasud'dhā yāpāsūna dūra nāhī. Tyācē pantapradhāna bōrisa jŏnasana yānnā kōviḍa-19 cī lāgaṇa jhālī āhē āṇi rugṇālayātīla āyasīyūmadhyē bharatī āhēta. Yā ivalyāśā dēśāta  55 hajārāmpēkṣā jāsta jaṇānnā lāgaṇa jhālī āhē āṇi yā mahāmārīmuḷē maraṇāṟyān̄cī saṅkhyā 6,200cyā palīkaḍē gēlī āhē. Sampūrṇa dēśa gōndhaḷalēlā āhē.

Kōṇyā kāḷī jē rōmana sāmrājya jagātīla sarvāta śaktiśālī sāmrājya mānalē jāta hōtē, tēca āja tuṭūna paḍalē āhē.  Iṭālīta paristhitī ēvaḍhī vā'īṭa āhē, kī varṇana karaṇaṁ kaṭhīṇa āhē. Ēka lākha chattīsa hajāra lāgaṇa jhālēlē āṇi 17 hajārāmpēkṣā jāsta mr̥tyū...Hīca avasthā spēnacī āhē.

Hē sagaḷē vikasita dēśa āhēta, pragata dēśa āhēta. ‘Mŏḍarna’ dēśa āhēta. Kāhī pramāṇāta jagācē bhāgya niścita karaṇārē dēśa āhēta. Āja hē sagaḷē asahāya āhēta. Tuṭūna paḍalēta. Yānnā yā paristhitītūna nighaṇyācā rastā disata nāhīyē. Yā sagaḷyā dēśāmmadhyē sōśala sikyuriṭī āhē. Sarakārakēndrīta vyavasthā āhē. Mātra jithē sarakāra svataḥca  ŏksijanavara asēla, tithē dēśācaṁ kāya hōṇāra...?

   _    _    __   

Āṇi āpalā bhārata...?

Amērikēta ‘di grēṭa nŏrtha īsṭa blĕka'ā'ūṭa’ jhālyānantara barōbara dōna varṣānnī, mhaṇajē 26 julai 2005 rōjī mumba'īta itihāsātīla  sagaḷā mōṭhā pūra ālā. Nisargācē raudra āṇi krud'dha rūpa mumba'īkarānnī pāhilē. Sagaḷaṁ kāhī ṭhappa jhālaṁ hōtaṁ.

Paṇa...

Mānavatā jīvanta hōtī. 26 Āṇi 27 julaicē asaṅkhya udāharaṇa miḷatāta. Yāta ēkaṭyā mahilā, yuvatī, mulē...Jē yā mahāpurāta sāpaḍalē hōtē, tyā sagaḷyānnā mumba'īkarānnī āpāpalyā gharānta, kāryālayānta, hŏṭēla āṇi rugṇālayāta āśraya dilā. Ēkahī cukīcī ghaṭanā ghaḍalī nāhī. Ēkahī cōrī kinvā lūṭa jhālī nāhī. Anēka garība kuṭumbānnī yā aḍakalēlyā pravāśānnā bhōjana dilē, kapaḍē dilē āṇi himmata dilī....!

Hā bhārata āhē....

    _    _    __ 

Mājhē anēka paradēśī mitra āhēta. Tyāpaikī kāhī jaṇa phōna karūna vicārata hōtē, “tumacyā dēśānaṁ hē sagaḷaṁ kasaṁ sāmbhāḷalaṁ? Ēvaḍhā mōṭhā, ēvaḍhā viśāla dēśa. Dāṭa lōkavastīcā. Paṇa kēvaḷa kōviḍa – 19cī lāgaṇa jhālēlyān̄cyā saṅkhyēvara niyantraṇa ṭhēvalanya, tara sagaḷyā dēśāta kāyadā-suvyavasthā agadī vyavasthita āhē. Ēvaḍhyā mōṭhyā dēśāta lŏkaḍā'ūna karaṇaṁ śakya kasaṁ jhālaṁ..?”

Praśna yōgya āhē.

Sagaḷyā jagāta 15 lākha jaṇānnā lāgaṇa jhālīya. Cauṟyānśī hajāra jaṇa yā vhāyarasanē mēlē āhēta. Āṇi bhāratāta lāgaṇa jhālēlyān̄cī saṅkhyā āhē - sāḍē pāca hajāra āṇi maraṇāṟyān̄cī saṅkhyā 164. (‘Tabligī jamāta’nē hā sagaḷā tamāśā kēlā nasatā, tara āpalyākaḍē lāgaṇa jhālēlyān̄cī āṇi mr̥tān̄cī saṅkhyā khūpa kamī asatī)

jagālā vāṭataṁ, kī āpaṇa phārasē śistabad'dha nāhīta. Paṇa kāhī tarī tara āhē āpalyā asaṇyāta, jyācyā muḷaṁ yā saṅkaṭācā dhairyānē pratikāra karata āhōta.

Sagaḷyā jagāta chōṭyā chōṭyā dēśānnīhī  pūrṇa lŏkaḍā'ūna kēlē nāhī. Cīnanēsud'dhā sampūrṇa dēśāta lŏkaḍā'ūna kēlē nāhī. Laṇḍanacī jarmanīcī U āṇi S Bahn, spēnacī mēṭrō ṭrēna ājahī dhāvata āhēta. Amērikēta yā mahāmārīcyā prakōpānē hajārō jaṇa marata āhēta. Paṇa ṭrampa sāhēba sagaḷā dēśa ṭhappa karaṇyācyā bājūnē nāhīta. Tyānnā vāṭataṁ, kī amērikēcī sagaḷī arthavyavasthā yāmuḷaṁ kōsaḷēla.

Parantu āpaṇa hā jō nirṇaya kēlā, tō khūpa śahāṇapaṇācā nirṇaya sid'dha hōta āhē. Yā viśāla dēśālā banda karaṇaṁ sōpaṁ navhataṁ. Khūpa samasyā hōtyā. Rōjadārīvara kāma karaṇārē, śramika majūra, chōṭē mōṭhē udyōga, vyāpārī yā sarvānvara saṅkrānta yēṇāra hōtī. Paṇa āpalyā dēśānē tē himatīnē jhēlalē. Lŏkaḍā'ūna cālū jhālyāvara sagaḷyā svayansēvī sansthā sakriya jhālyā. Sampūrṇa dēśāta rāṣṭrīya svayansēvaka saṅghācē svayansēvaka pahāḍāsārakhē ubhē rāhilē. Prārambhī kēraḻamadhyē lāgaṇa jhālēlyān̄cī saṅkhyā vāḍhata hōtī. Tēvhā tēthīla rugṇālayē svaccha karaṇyāpāsūna tē jam'mū āṇi dēharādūnamadhyē aḍakalēlyā majurānnā bhōjana dēṇyāparyanta saṅgha svayansēvakānnī sēvēcē jabaradasta nēṭavarka ubhē kēlē. Mahārāṣṭra āṇi rājasthānasārakhyā anēka ṭhikāṇī sarakārī yantraṇēnē saṅgha svayansavēkāṅkaḍē madata māgitalī. Bhōjanācī vyavasthā hōta gēlī. Sarakārī yantraṇā ubhī hōta hōtī. Paṇa
Show more
5000/5000
Character limit: 5000
Yes, this is India ...!

- Pacific pavilion



On August 14, 2003, when it was 4 pm and 10 minutes in New York, the city suddenly lost power. Electricity in the United States rarely happens. So everyone was shocked. All the city stops. Generators were not available due to no electricity problem. Many got stuck in the elevator. All the subway stops in the train .....

It was discovered sometime later, that not only New York, but the whole of northeast America was in the dark. Electricity was missing in several states like New Jersey, Maryland, Connecticut, Michigan, Massachusetts, Pennsylvania .... All these kingdoms were in darkness. The grid had failed.

This situation was strange to the American people. They did not know what to do. Everything depends on electricity. From kids to relatives, moving to your house in a seventy / eight-story apartment was a problem.

Well, the night of August 14 kicks off. But on August 15, the American people's courage broke out. They started screaming, looting shops, breaking billboards ... in New York City alone, 40,000 police forces had to be brought to the streets that day to control the chaos ...!

The 2003 blackout of the Northeast is the black spot in American history. Later in 2011, when the grid failed in California, there was some sort of chaotic scene ...!

The same thing is happening today in New York ...

The tombs are declining to bury the dead. One million people have been infected in this city alone. More than 3,600 people have died of the virus in this city.

People are terrified. Everyone is dependent on the government for help. The entire US system is government-centric. But in this epidemic, only the name of the government has collapsed.

England is not too far off. His Prime Minister Boris Johnson is infected with Covid-19 and is admitted to the hospital's ICU. More than 55,000 people have been infected in this Iwalasha country, and the death toll has reached beyond 6,200. The whole country is confused.

The Roman Empire, once considered the most powerful empire in the world, has collapsed today. The situation in Italy is so bad that it is difficult to describe. One million thirty-six thousand infections and more than 17 thousand deaths ... This is the case with Spain.

These are all developed countries, advanced countries. Are 'modern' countries. There are countries that determine the fate of the world to some extent. Today, they are all helpless. Broken down They do not see a way out of this situation. All these countries have social security. There is a centralized system of government. But where the government itself is on oxygen, what will happen to the country ...?

   _ _ __

And your India ...?

Two years after the Great North East blackout in the United States, Mumbai, on July 26, 2005, was the largest flood in history. Mumbaiis see the raucous and angry nature of nature. Everything was jammed.

But ...

Humanity was lively. There are numerous examples of July 26 and 27. The only women, young women, children ... all who were found in this mayor, Mumbai were given shelter in their homes, offices, hotels and hospitals. Nothing wrong has happened. There was no theft or looting. Many poor families provided food, clothing and courage to these stranded travelers ....!

This is India ...

    _ _ __

I have many foreign friends. Some of them were calling by phone and asking, "How did your country handle this? So big, such a huge country. Dense population But only the number of people infected with Covid-19 is controlled, while the law and order system is very good in all the countries. How is it possible to lockdown in such a big country ..? "

The question is right.

1.5 million people are infected all over the world. Fourteen thousand people have died of the virus. And the number of infected people in India is - five and a half thousand and the death toll is 164. (If the Tbiligi tribe had not done all this spectacle, we would have had a very low number of infected and dead).

The world thinks that we are not very disciplined. But there is something in our being, whose roots we are courageously resisting.

Not even the smallest countries in the entire world have done a complete lockdown. China also did not lockdown across the country. London's U and S Bahn, Spain's Metro trains are still running today. Thousands are dying of the outbreak in the United States. But Trump is not in favor of jamming the entire country. They think the entire US economy will collapse.

But the decision you make is a very wise decision. It was not easy to close this vast country. There were a lot of problems. Workers, labor laborers, small enterprises, traders would all be affected. But our country has taken it in stride. With the lockdown on, all NGOs are activated. Volunteers of the Rashtriya Swayamsevak Sangh stood as a mountain across the country. Initially the number of infected people was increasing in Kerala. From then clean up the hospitals and provide food to the laborers trapped in Jammu and Dehradun, the team volunteers formed a tremendous network of services. In many places, such as Maharashtra and Rajasthan, government agencies have called for volunteer help. Eating was done. Government machinery was emerging. Our country doesn't just run on government machinery. One hundred thirty million people is the strength of this country. In such instances it is proved that this is not just a country of rivers, drains, hills, plains, fields and fields, it is a lively nation!

Security personnel working in the apartments in the city, cleaning staff started to get tea, snacks and meals every day. Cleaning staff was honored in several places. In the Punjab, they received wreaths. Breakfast was provided to police personnel in several squares.

Police personnel also showed extraordinary patience. Workers returning from their cities provided food for the volunteers and policemen. Arranged for their stay. He also arranged to take them to the village wherever possible. At one point, the minds of the policemen, who had walked about a thousand kilometers, were filled with police. He rubbed himself the foot of that laborer ...!

Yes, this is India ...!

  _ _ _

Workers arriving in your hometown walk hundreds of kilometers, or close your big business - businessman sitting at home. Be it a bicycle rickshaw laborer or a street businessman, a driver who cares for daily bread… all of them have had problems. Too much. But no one gave the government any leeway. The stones were not lifted against the government. No shops were looted.

On the contrary, Prime Minister Modi's call for a March 21 curfew or a Thanksgiving March 22, or a unifying lamp at 9 o'clock on the night of April 5 ... The unity that the people of this country have shown, has made history in the world. It was all wonderful. Whether it's a small hut on the sidewalk or a large palace, rooms, palaces, apartments .... all the country was shining at the same time that day ....!

    _ _ __

India is becoming a nation of men. After this there will be two parts of the world - before Corona and after Corona! We are going to make history in the next part of this coronation. The whole world will look at us with a different perspective.

Yes, because this is India ...!



- Pacific pavilion.



Glory to the Mother of India.

Nature knows how to do perfect balancing

आख्या जगाला काळजी होती ती पृथ्वी भोवतालचा ओझोन चां लेयर कमी होत चालला आहे ज्यामुळे सूर्याची प्रखरता वाढत चालली आहे.हिमालयाचा बर्फ देखील हळू हळू वितळू लागला होता आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अत्यल्प वाढ होत होती.हे असच चालू राहील तर अजुन ८० ते ९० वर्षांनी पृथ्वी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती आणि जगातला प्रत्येक देश हा विषय घेऊन चिंतेत होता.
पृथ्वी वरील प्रदूषण ओझोन लेयेर कमी करण्या साठी कारणीभूत होता आणि आहे.
पण म्हणतात ना, Nature knows how to do perfect balancing.
अचानक आख्या जगात कोरोना नावाचं संकट आलं.लोक घाबरले,सगळ्यांना वाटायला लागलं की आता पृथ्वी विनाशाच्या दिशेनी चालली आहे.
पण नाही,आख्या जगाला निसर्गाने एका क्षणात थांबायला लावलं.परिणाम काय झाला?
पृथ्वी वरच प्रदूषण कमी झालं,गाड्या रस्त्यावर नाही त्यामुळे वायू प्रदूषण नाही,कारखाने चालू नाहीत त्यामुळे त्यांच्या रसायनाच पाणी समुद्रात आणि नदी मध्ये सोडलं जात नाही आहे.कित्येक हजार लिटर च्या नैसर्गिक तेल साठ्याची जपणूक केली जाते आहे.
ह्याचा परिणाम? काल पर्यंत दिल्ली सारखं शहर जे जगातलं प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जायचं त्याच्या हवेची पातळी ही Good कॅटेगरीत आली आहे.
पुणे शहरात प्रदूषणाची पातळी ५२% नी कमी झाली.मुंबई मध्ये प्रदूषण ४०% नी कमी झाले.
स्वच्छता ३६% नी वाढली.जगातल्या कित्येक प्रदूषित देशातल्या प्रदूषणाची पातळी एका झटक्यात कमालीची खाली आली.ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम ओझोन चां पृथ्वी भोवतालचा लेयर वाढू लागला आहे.
निसर्गाने खूप सहन केलं,माणूस सुधारेल ही आशा धरली अखेर त्याला कठोर पाऊल उचलावे लागले आपल्या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी.
शेवटी निसर्ग म्हणजे काय ईश्वराने निर्माण केलेलं सुंदर विश्व,तो त्याच हे सुंदर विश्व उध्वस्त होताना थोडाच स्वस्त बसेल? म्हणून थोड कठोर पाऊल त्या विधात्याने उचललं आहे.त्यात बरेच बळी देखील गेलेत.पण एखादी आई जशी आपल्या मुलाला घडवताना कधी कधी कठोर वागते,तसाच आज निसर्ग माणसा बरोबर वागत आहे.लौकरच तो ह्या विळख्यातून माणसाला बाहेर काढेल पण आता तरी माणसाने सुधारण्याची खूप गरज आहे अन्यथा निसर्गाचा अखेरचा घाला खूप भयंकर असेल.

धन्यवाद.....!!!!

hasya kavita on gadha

hasya kavita on gadhav

baal geete marathi - gamadi gammat kavita

gamadi gammat
baal geete marathi

Aai kavita in marathi lyrics




sangu ka aai kavita marathi
mazi aai marathi kavita

aai marathi kavita pdf

aai var marathi kavita

aai kavita in marathi writing

marathi kavita aai sathi

aai kavita in marathi lyrics

i varun kavita marathi

aai vishi kavita in marathi

Ganpati bappa kavita marathi

Ganpati bappa kavita marathi
Ganpati bappa kavita marathi

Computer kavita marathi

Computer kavita marathi
Computer kavita marathi

lahan mazi bahuli badbad geete

lahan mazi bahuli badbad geete

Chimani marathi kavita

Chimani marathi kavita
Chimani marathi kavita

Lahanpan kavita in marathi



lahanpan kavita in marathi
balpan kavita

Prem vyakt kavita

prem vyakt kavita

Chitrakavita marathi kavita

Chitrakavita marathi kavita
Chitrakavita marathi kavita

Marathi Kavita - Aali Gadi - Gadi kashi Dhavate

गाडी कशी धावते 🚙
भप भप भप
पाउस कसा पड़तो ⛈️
रप रप रप
घोडा कसा धावतो 🐎
टप टप टप
बाबा कसे मारतात 👨
धप धप धप
आई कशी महणते 👩
गप गप गप
खाउ देते बाळाला 👶
खुप खुप खुप

Kavita mhanje kay?

 Kavita mhanje kay?

Kavita mhanje kay?
Kavita mhanje kay?


Whatsapp jokes

राष्ट्रवादीच्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता पवार साहेबांनी फेटाळली...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

कारण सर्व जण संधी मिळेल तेव्हा हात धुवून घेत असतात

=====================

Jab kabhi lage ki
aapka ghar chhota hai

toh ek bar
pochha lga kar dekh lena ,

Villa lagne lagega...

😀😋😉😂

=====================
सुरवातीला दारू पिऊन पडलेल्याला कोणी पहात देखील नव्हतं.














पण आता, त्याला उचलून
साईडला घेऊन विचारतात.
भाई कुठं मिळाली.?
🤣🤣🤣
=====================
जगात जितके डॉक्टर कोरोना साठी औषध शोधत नसतील तेवढे जास्त लोक भारतात तंबाखू ,विमल ,गायछाप,सिगारेट, आणि दारू शोधत आहे.😃😃
=====================
Wife was checking her husbands phone and saw a contact named COVID19 & she called the number and her own phone rang.

😆

Husband is now in isolation
=====================
इतिहासातील एक मनोरंजक घटना

       स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ्या ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड आटापिटा करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.

दुसऱ्या दिवशी लवाजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्याच्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकऱ्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थिकदृष्ट्या तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.

त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या वर्गात  शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.

त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.

ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळेच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.

बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धनिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.

आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,

तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल,

तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, पेनिसिलीन.

 म्हणून इतरांना मदत करा,नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी.आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातून च नवीन काहीतरी निर्माण होत असते..

लेख आवडल्यास शेअर करून वाचनाची आवड प्रत्येकामध्ये रुजविण्याचा कामाच्या गोष्टी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती.

वाचाल तर वाचाल
=====================
पडोसन ने अभि अभि हिम्मत दी है
वो बोली कोरोना हाथ मिलाने से फैलता है....
नजरे मिलाने से नही
=====================
दिवस रात्र एकच विचार येत आहे

आणि एकच भीती वाटत आहे

कोरोना गेला आणि तो जर

जाता जाता बोलला की,

मी पुन्हा येईन

मी पुन्हा येईन

मी पुन्हा येईन

😂🤣😂😂😂😂😂🤣

मग कसं होईल.
=====================
ह्या लाँक डाउनने एक मोठी शिकवण दिली
आयुष्यात कितीही लाख मोलाची माणस कमवा
पण  त्यात एक तरी जिवाभावाचा वाइन शॉप वाला आणि एक पानपट्टी वाला असावा
🤣🤣🤣🤣🤣
घश्याला कोरड पडलेली संघटना
=====================
लॉक डाऊन नंतर येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय

A
1) अनेकांच्या नौकऱ्या जाऊ शकतात किंवा पेमेंट कमी होऊ शकते .
2) बिझनेस अडचणीत येऊ शकतात किंवा आपले प्रॉफिट कमी होऊ शकते !

3) एक जॉब गेल्या नंतर दुसरा जॉब मिळणे कठीण होऊ शकते !

4) आज आपल्याला जी काय लक्झरी मिळते नौकरीच्या ठिकाणी किंवा घरी " ती " भविष्यात कमी होऊ शकते ! (  निदान काही काळ तरी मिळणार नाही )

5) यात कोणत्याही
शासनाची काहीही चूक असणार नाही !

6) कोरोनामुळे घडणाऱ्या जागतिक घडामोडींचा तो दुष्परिणाम असणार आहे !

7) आपले लिव्हिंग स्टँडर्ड  डाऊन होऊ शकते !

8) एखाद्या वेळेस अगदी जेवणाचे सुद्धा वांदे होऊ शकतील !

B) आपण काय उपाय करावेत ?
---------------------------------
1) कोणत्याही परिस्थितीत संयम सोडायचा नाही , खचून जायचे नाही !
2) कोणतेही काम करण्याची लाज बाळगायची नाही !
3) फोर व्हीलर , टू व्हीलर चा वापर कमी करून सायकल व पायी चालणे यावर भर द्यावा लागेल !
4) इस्त्रीचे कपडे , सौंदर्य प्रसाधने , साबण , क्रीम अशा गोष्टी वापरणे बंद करावे लागेल , किंवा कमी करावे लागेल !
5) पुन्हा गरिबीत राहण्याचा प्रसंग येऊ शकतो !
6) अशा प्रसंगी कोणाला हासू नका , चिडवू नका , टोमणे मारू नका !
7) भांडणे , तंटे , न बोलणे या गोष्टी सोडून द्या !
8) भाऊ-भाऊ , बहिणी-बहिणी , बहीण-भाऊ , मित्र , शेजारी या सर्वांनाच एकमेकाला मदत करावी लागेल , त्या शिवाय गुजराण होणे अशक्य होईल !
9) सर्व जातीधर्मातील लोकांनी पहिल्या पेक्षा जास्त आपुलकीने राहणे गरजेचे असणार आहे !
10) लग्न , मौंज , दहावे , चौदावे अतिशय साधेपणाने करावे लागतील !
11) लग्न , मौंज किंवा कुठलेही तत्सम कार्य " मोठेपणात " न जाता साधे पणाने करावे लागेल . वास्तव स्वीकारावे लागेल ,  अनेक गोष्टी फक्त घरच्या घरी कराव्या लागतील !
12) विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावाच लागेल !
13) घरापासून 2
/3 Km. पर्यंतच्या कामाला जाण्यासाठी कुठल्याही , पेट्रोल डिझेलच्या वाहनाचा वापर टाळावा लागेल , म्हणजे तो करणे परवडणारे नसेल !
14) कुठलीही नवीन खरेदी जवळ जवळ बंदच करावी लागेल !
15) शेतीचे महत्व वाढेल असे वाटते , त्यामुळे शेती शक्यतो विकू नये !
16) जे कपडेलत्ते पूर्वी आपण सर्रास फेकून देत होतो , आता तसे करता येणार नाही !
17) लहानपणी जसे आपण एकमेकांचे अडजुने कपडे वापरायचो तसे करावे लागल्यास , अजिबात कमीपणा समजू नका !
--------------------------------
C ) कौटुंबिक कलह

1) माणूस आर्थिक अडचणीत सापडला की त्याची चीड चीड होत असते , बोलण्यावर संयम रहात नाही .....हे सगळे आपल्याला जाणीवपूर्वक टाळावे लागेल !
2) बायकांनी नवऱ्याला आर्थिक टंचाई वरून घालून पाडून बोलू नये , अपमानीत करू नये !
3) कोणत्याही गोष्टीची डिमांड करतांना , नवऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल !
4) जे नवरे काही व्यसन करतात त्यांनी ते व्यसन सोडून द्यावे ! बऱ्याच घरात यावरूनच भांडणे होतात !
5) नवरा म्हणणार्याने घरी किंवा ऑफिस मध्ये बेताल , वायफट बडबड करू नये !
6) घरातील मुला-मुलांनी या सर्व गोष्टी समजून घ्याव्यात !
7) शाळांनी विद्यार्थ्याना खर्चिक प्रोजेक्ट्स देऊ नयेत !
8) चहा करणे ,भाजी चिरणे , कणिक तींबने , कप-बश्या विसळणे , झाडाझुड करणे , फरशी पुसणे , दुखत असल्यास आई वडिलांचे पाय दाबून देणे ....असे प्रोजेक्ट्स द्यावेत ! ( ही गोष्ट हसण्यावर नेण्याची नाही )
9) प्रत्येकाने आपले नाते संबंध जपावेत , त्यामुळे जगणे सुसह्य होते !
10) स्त्री पुरुषांनी ब्युटीपार्लरच्या सेवेचा लाभ घेणे टाळावे !
11) शारीरिक सौंदर्या पेक्षा वैचारिक सौंदर्य कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे !
12) पूर्वी सारखे खर्चीक पर्यटन न करता , कमीत कमी खर्चा मध्ये पर्यटन करावे !
13) पर्यटनाच्या व्याख्या व ठिकाणे बदलावी लागतील !
14) कॉलनीतल्या कॉलनीत अंगत-पंगत ( डबा पार्टी ) किंवा शेतात दशम्या धपाटे घेऊन जाणे याला सुद्धा पर्यटनच समजा वे लागेल !
=====================
सोलकढी ही जगातील एकमेव रेसिपी आहे ज्यात तिखट, गोड, आंबट, खारट आणि तुरट समप्रमाणात टाकले जाते. मालवणला जेव्हा मराठी साहित्य संमेलन भरले तेव्हा आचार्य अत्रे यांनी सोलकढीला भैरवीची उपमा दिली होती.                         
🍒🍷 सोलकढी :🍸🍒
हल्लीच कधी मी एका दक्षिणात्य मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो, उन्हाळा हा हा म्हणत होता. एका बाजूला सनई-चौघडे वाजत होते, दुसऱ्या बाजूला गजरे वाटणे सुरू होतं. सर्व पाहुणे मंडळी, माझ्या मित्राकडची मंडळी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत होती, मला त्यांची भाषा अवगत नव्हती. त्यांच्या संभाषणातला एक शब्द कळेल तर शपथ ! तेवढ्यात केटरिंगवाल्यानी "वेलकम  ड्रिंक" घेऊन आले. काचेच्या ग्लासमधून दिलेलं ते ड्रिंक मला प्रथमदर्शनी पेरू किंवा गुलाब सरबत असावं असे वाटले. माझ्या हातात वेटरने ते ग्लास दिलं आणि ते पिऊ लागलो. त्या पेयाची चव  चाखली आणि मी उडालोच ! 
ते थंड पेय म्हणजे चक्क सोलकढी होती; होय, आपल्या कोकणातील सोलकढी लग्नसमारंभात वेलकम ड्रिंक म्हणून मिरवतेय या पेक्षा आनंद तो कोणता... !!
एका दाक्षिणात्य लग्नात लोक सोलकढी आवडीने पितात हे बघून आनंद होत होता. सोलकढीचे गुणधर्म त्या लोकांना माहीत असतील का ? किंवा जे लोक सोलकढी वाटत होते त्यांना तरी तिचे गुणधर्म माहीत असतील का ?... सुतराम ही शक्यता नसेल. पण हल्ली उन्हाळ्यात जागोजागी थंडगार सोलकढी मिळेल असे बोर्ड दिसतात.
 सोलकढी ही प्रादेशिक खाद्यसंस्कृती आहे, याचे कारण सोलकढी बनवण्यासाठी लागणारी रातांबीची झाडे मुख्यतः कोकणात - त्याहीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.
त्यामुळे ही सोलकढी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जवळची वाटणं तशी स्वभावीक आहे. रातांबी धरली म्हणजे ते झाड फळांनी लगडून वाकलं आहे असं कोणी सांगताच, घरातले सर्वजण हातात फाटी आणि मोठी काठी घेऊन  रातांबीच्या झाडाजवळ जातात. कोणतरी एकजण झाडावर चढून रातांबीची फळं खाली पाडतो आणि मग खालची मंडळी ती फळं निवडतात. रातांबीची लाल बुंद झालेली फळं अगदी डोळ्यात भरतात. डॉ महेश केळुसकर यांनी या रातांबी रंगाला मराठी कवितेत स्थान दिलं. त्यांच्या मोर या कवितेत.
       तिळफुलांच्या शेतात
       तू हात घेतलेस हातात
तेव्हापासून साखरझोपेत माझे
रातांबी ओठ उगाचच हुळहुळतात... 
हे रातांबी ओठ म्हणजे लालसर रंगाचे. रातांबी रंग जसा कवितेत आला त्याचप्रमाणे सोलकढी देखील मराठी साहित्यात मान मिळवून आहे. कवी विजय चिंदरकर यांनी आपल्या कवितेत,
        हा सारा अन थाट हवा
        अन हवीत सारी अवतीभवती
सोलकढीची हवी भैरवी
 तृप्तीच्या त्या तानेवरती
अशी एक ओळ आहे. ही कविता १९५८ साली औमालवण येथे झालेल्या साहित्यसंमेलनात सादर केली. त्यावेळी उपस्थितांपैकी आचार्य अत्रे यांना त्या कवितेतल्या सोलकढीचे इतकं भारावून टाकलं की, या मालवणच्या साहित्य संमेलनाची सांगता सोलकढीच्या भैरवीने झाली असा आशय घेऊन या संमेलनावर अग्रलेख आपल्या मराठा या वर्तमानपत्रात लिहिला. ज्या आचार्य अत्र्यांना ह्या सोलकढीचे भुरळ घातली त्या सोलकढी बनवण्यासाठी जे कष्ट लागतात ते मात्र तोंडातून फेस आणणारे असतात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
झाडावरून पाडलेले रातांबीची फळं गोळा केली की, ती खळ्यात पसरून ठेवायची. ती लालबुंद फळं  मधोमध फोडून त्याचे दोन-तीन भाग करून त्यातील बिया वेगळ्या करायच्या आणि सालं बाजूला करायची, ही फळं फोडताना हाताच्या बोटांची चामडी नरम होते. एखाद्याला जर बोटाला जखम झाली असेल तर रातांबे फोडताना त्या जखमेला भगभग व्हायची, रातांब्याच्या फळात असणाऱ्या रासायनिक आम्लचा तो परिणाम असतो. ही फळं फोडताना गावच्या गजाली मात्र रंगतात, इथल्या कोकणी माणसाला ज्या गजालींचं वरदानच आहे. वर्षानुवर्षे ह्या गजाली मारण्यात काही विशेष फरक पडला नाही.
ज्या फळांना झाल्यानंतर ती फोडलेल्या फळांना सुकवून, आतील बियांच्या पाण्यात टाकून ठेवतात, ज्याला तळकोकणात आगुळ म्हणतात.  ही आगुळ पिऊन तृप्त झालेली रातंबीची फळं मग आपला रंग बदलतात, काहीशी काळपट रंग धारण करतात आणि मग कोकम किंवा सोलाच्या रूपाने आपल्या पुढे सादर होतात. ह्याच कोकमाची किंवा सोलाची नारळाचा रस काढुन जी कढी बनवतात त्यालाच सोलकढी म्हणतात .
आजकाल टीव्हीवर कॉफीची जाहिरात दाखवतात, त्यात  अशी कॉफी माझ्या घरी पण बनवू शकतो का ?  हा प्रश्न  विचारल्यावर तो शेतकरी त्याला जे उत्तर देतो ते फार समर्पक आहे तो म्हणतो, ही चांगली कॉफी बनवण्यासाठी कॉफीची फळं त्या दर्जाची असावी लागतात. हाच नियम सोलकढीला देखील चांगल्याप्रकारची चविष्ठ सोलकढी बनवण्यासाठी कोकमाचा दर्जा देखील त्या प्रतिचा असावा लागतो. ती कोकमं किंवा सोलं ही तळकोकणातच मिळतात.  सोलकढी ही संस्कृती जगभर रूढ होण्याआधी ती तळकोकणात रुजलेली आहे, तिची पाळंमुळं ही इथल्या खाद्यसंस्कृतीशी आपले नातं सांगते. मांसाहारी विशेषतः मटण, चिकनच्या जेवणानंतर सोलकढी ही हवीच. गावच्या घरात "भट" वाढला की, जेवणात भटजीकाकांना सोलकढी करा म्हणून सांगायला यजमानी विसरत नाही, का तर ती संस्कृती तिथे मुरली आहे.
या सोलकढीचे आता केवळ कोकण किंवा महाराष्ट्र जोडला नसून, संपूर्ण भारत जोडत आहे. जी सोलकढी सिंधुदुर्गाखेरीज बाकी जिल्ह्यात माहीत नव्हती ती आज जगमान्य झाली आहे, यात त्या मुलूखतील मातीचे विशेष गुण आहेत हे मान्य करावे लागेल...
=====================
भडगाव तालुका (जळगाव) निंभोरा येथिल हा आदिवासी भिल्ल समाजाचा मुलगा असून त्याच नाव गोलू अस आहे.
 त्याने कुठलेही नाचण्याचे प्रशिक्षण न घेता ईतका छान डान्स करतो तर त्याच्या या टॅलेंट ला वाव मिळाला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ ईतका शेअर करा की डान्स इंडीया डान्स सारख्या रीयॅलीटी शो पर्यंत पोहचला पाहिजे.
=====================




=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================
=====================