Deemed Conveyance Meaning In Marathi

 


deemed conveyance deed meaning in marathi

अनेक जाचक अटी रद्द; बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही पुरेसे

इमारत तर उभी राहिली परंतु ती ज्या जमिनीवर उभी आहे तिची मालकी इतर कोणाकडेच.. मग मूळ जमीनमालकाचा शोध घ्या, विकासकाकडे विचारणा करा.. या सर्व दिव्यातून पार पडल्यानंतर इमारतीचे मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) करण्यासाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करा, या व अशा अनेक किचकट प्रक्रियेनंतर इमारतीच्या गृहनिर्माण संस्थेकडे (सोसायटी) इमारतीच्या जमिनीची मालकी येते. मात्र, आता या सर्व जाचक अटी रद्द करण्यात येणार असून केवळ बांधकाम सुरू झाल्याचा व पूर्णत्वाचा दाखला (सीसी) बाळगणाऱ्या इमारतींनाही सहजपणे डीम्ड कन्व्हेअन्स प्राप्त करता येणार आहे. ही प्रक्रिया सुटसुटीत करण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारसी राज्य सरकारने मान्य केल्या असून त्याचा राज्यातील हजारो गृहनिर्माण संस्थांना फायदा होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मुंबईसह ठाणे, पुणे व नागपूर यांसारख्या शहरांत जमिनीच्या मालकीवरून सोसायटी आणि विकासकांमध्ये वाद असल्याने अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. आघाडी सरकारच्या काळात शहरी भागातील मतदारांना खुश करण्यासाठी डीम्ड कन्व्हेअन्सची मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया किचकट असल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या दोनेक वर्षांपासून थंडावलेल्या या मोहिमेला पुन्हा एकदा गती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि डीम्ड कन्व्हेअन्सची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचे आदेश प्रशासनास दिले. त्यानुसार ही प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच अभिहस्तांतरणासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी गृहनिर्माण, सहकार, महसूल, नगरविकास विभागाच्या सचिवांची एक समिती स्थापन करण्यात आली.

या समितीने सहकार आयुक्तांनी केलेल्या सर्व शिफारसींना मान्यता दिली आहे. याबाबताचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.


मानीव अभिहस्तांतरण म्हणजे काय?

मानीव अभिहस्तांतरण म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या नावे जमिनीची मालकी व हक्क हस्तांतरित करणे. सरकारने मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम १९६३ मध्ये दुरुस्ती करून संस्थांना मानीव अभिहस्तांतरण करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत जमीन मालक व विकासक जमीन व इमारत यांचे विहित मुदतीत संस्थेस हस्तांतरण करून देण्यास टाळाटाळ करतात अशा संस्थेस मालमत्तेच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी जिल्हा उपनिबंधकाकडे अर्ज कता येतो. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर योग्य त्या चौकशीनंतर उपनिबंधक मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देऊन मालमत्तेचे हस्तांतरण सोसायटीच्या नावे करून देतात.

=====================

डीम्ड कन्व्हेअन्स मृगजळ ठरणार?

सोसायटी रजिस्टर होण्यापुरत्या व्यक्तीने बिल्डरने बांधलेल्या इमारतीतील सदनिका विकल्या गेल्यावर बिल्डर- प्रमोटरने सोसायटी स्थापन करून ती रजिस्टर केली पाहिजे

सोसायटी रजिस्टर होण्यापुरत्या व्यक्तीने बिल्डरने बांधलेल्या इमारतीतील सदनिका विकल्या गेल्यावर बिल्डर- प्रमोटरने सोसायटी स्थापन करून ती रजिस्टर केली पाहिजे आणि ती रजिस्टर झाल्याच्या तारखेपासून चार महिन्यांच्या आत ती इमारत आणि ती उभी असलेली जमीन सोसायटीच्या नावे अभिहस्तांतरित केली पाहिजे, अशी तरतूद १९६३ च्या मोफा कायद्यात होती. या विहित कालावधीत सोसायटीच्या नावे मालमत्तेचे अभिहस्तांतरण झाले नाही तर बिल्डर-प्रमोटरसाठी शिक्षेची तरतूददेखील होती. परंतु या जबाबदारीत चुकारपणा करणाऱ्या बिल्डर-प्रमोटरला शिक्षा करण्याचे सोडाच, या कायद्याची काटेकोर अंमलबजावणीसुद्धा होऊ शकली नाही. त्यामुळे चार वर्षांपूर्वी ८८ हजार सोसायटय़ांपकी फक्त सहा हजार सोसायटय़ांच्या नावे बिल्डर-प्रमोटर यांनी अभिहस्तांतरण केले. म्हणून २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाने मोफा कायद्यात दुरुस्ती करून त्यांत मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची डीम्ड कन्व्हेअन्सची तरतूद करणारी दुरुस्ती केली आणि नमनाला घडाभर तेल या न्यायाने दोन वर्षांनंतर नियमावली तयार झाली. परंतु या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी २०१० साल उजाडावे लागले.

दस्तऐवजांच्या संख्येत घट

ही नियामवली तयार करण्यात आली तेव्हा डीम्ड कन्व्हेअन्स करून घेणाऱ्या सोसायटीला निरनिराळ्या प्रकारचे ३० दस्तऐवज सादर करावयाचे असत. हे दस्तऐवज सरकारच्या निरनिराळ्या खात्यांतून आणि ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महापालिका यांजकडून मिळवावे लागते. त्यासाठी संबंधित कर्मचारी/अधिकारी यांचे हात ओले करावे लागत असत. एवढेही करून हे सर्व दस्तऐवज मिळणे हा कपिलाषष्ठीचा योग असे. म्हणून या दस्तऐवजांची संख्या निम्म्यावर आणावी असा आग्रह महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन यांनी धरला आणि त्यात या दोन्ही संख्या यशस्वी झाल्या, कारण शासनाने या दस्तऐवजांची संख्या ३० वरून १२ वर आणली.

महसूल खात्याचा अडसर

या बाबतीत उपरोक्त दोन्ही संस्थांचे अध्यक्ष सीताराम राणे म्हणतात, शासनाच्या या नवीन कायद्यानुसार सोसायटय़ा डीम्ड कन्व्हेअन्सचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक तथा डीम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेचे सक्षम अधिकारी यांच्या कचेरीत पाठवू लागले. परंतु हे प्रस्ताव त्यांच्या कार्यातून पुढे सरकतच नव्हते. याचे कारण, या प्रस्तावाबाबत कोणत्या प्रकारे कार्यवाही करावयाची याबद्दल महसूल खात्याने जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयाला आदेशच दिले नव्हते.

जिल्हा उपनिबंधक तथा मानीव अभिहस्तांतरणाच्या सक्षम अधिकारी यांना महसूल खात्याकडून, अभिहस्तांतरण करताना मुद्रांक शुल्क कसे आकारले जावे याबाबत मार्गदर्शन हवे होते. याचे कारण बऱ्याचशा सोसायटय़ा मुद्रांक शुल्क हौसिंग सोसायटय़ांना लागू होण्यापूर्वी रजिस्टर झाल्या होत्या. त्यामुळे अशा सोसायटय़ा आणि जिल्हा उपनिबंधकांचे कार्यालय यामध्ये शाब्दिक संघर्ष झडू लागले. शेवटी २०१० मध्ये अमलात आलेल्या या कायद्यासंदर्भात महसूल विभागाने पहिले पत्रक दोन वर्षांनी म्हणजे २०१२ साली काढले. म्हणजे मधली दोन वष्रे ठप्प गेली.

एलबीटीचा धक्का

हे परिपत्रक काढल्यानंतर अभिहस्तांरणाची प्रक्रिया सुरू झाली तोच महसूल खात्याने २०१३ मध्ये डीम्ड कन्व्हेअन्सवर एलबीटी लावण्याबद्दल परिपत्रक काढले. हा कर इमारतीच्या एकूण किमतीच्या एक टक्का एवढा होता, म्हणजेच या कराची रक्कम काही लाखांच्या घरात जाणार होती. त्यामुळे साहजिकच हा एलबीटी अगोदर रद्द करा, असा धोशा हौसिंग सोसयाटय़ा आणि त्यांच्या जिल्हा महासंघांनी लावला; शेवटी शासनाला हा कर रद्द करावा लागला. त्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी जावा लागला.

ताबा (ओसी) पत्र

व्यावसायिकांनी इमारत ही नगरपालिका, महापालिका यांनी मंजूर केलेल्या आराखडय़ाप्रमाणे बांधावयाची असते. अर्थात हा नियम पाळला जातोच असे नाही, प्रत्यक्षात मात्र मंजूर आराखडा राहतो बाजूला आणि इमारत बांधली जाते बिल्डरच्या मर्जीनुसार. त्यामुळे नगरपालिका/महापालिका अशा इमारतींना ताबा (ओसी) पत्र देत नाही.

सभासदांचाही दोष

इमारत बांधून पूर्ण कधी होते आणि आम्ही नवीन जागेत कधी राहायला जातो अशी अधीरता अनेक गाळाधारकांची असते. त्याचा बिल्डर बरोबर फायदा उठवतो. सामान ठेवण्यासाठी म्हणून तो जागा देतो आणि तसे गाळाधारकांकडून लिहून घेतो. त्याच्या दृष्टीने एक प्रकारे सुंठीवाचून खोकला गेलेला असतो. अशा प्रकारे सर्व गाळ्यांत गाळे मालक राहावयाला आल्यावर बिल्डर त्या इमारतीबाबत आपले संबंध तोडतो. कारण त्याला गाळ्याचे पसे मिळालेले असतात. पण ‘घी देखा लेकिन बडगा नही देखा’ या उक्तीप्रमाणे इमारतीचे कन्व्हेअन्स करण्याचा जेव्हा प्रश्रं येतो तेव्हा त्या गाळे मालकांना आपली चूक उमगते. परंतु तोपर्यंत फार वेळ गेलेला असतो.

ओसी सर्टििफकेट बिल्डरने मिळवून देण्याची जबाबदारी असते, असा मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल असला तरी, बहुसंख्य इमारती एकतर अनधिकृत किंवा नगरपालिका/महापालिका यांनी मंजूर केलेल्या आराखडय़ांप्रमाणे नसल्याने अशा इमारतींचे बिल्डर ओसी घेत नाहीत. यात मधल्यामध्ये मरण होते ते अशा इमारतींत गाळे घेणाऱ्यांचे, आता ठाण्यासारख्या काही महापालिकांनी नाममात्र दंड भरून ओसी घ्यावी म्हणून अभय योजना जाहीर केली आहे. ठाणे पालिकेने ही योजना जून, २०१४ मध्ये केली. पहिल्या प्रथम सहा महिन्यांसाठी जाहीर केली, त्यानंतर ती मार्च,२०१५ पर्यंत वाढविण्यात आली. आज या योजनेचे स्वरूप काय आहे, या योजनेचा किती इमारतींनी/सोसायटय़ांनी फायदा घेतला त्याची आकडेवारी हा लेख लिहीत असताना उपलब्ध नाही.

जेमतेम सहा टक्के सोसायटय़ांना फायदा

महाराष्ट्र राज्यात ताज्या आकडेवारीनुसार एकंदर ६८००० सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. (या आकडेवारीबाबत आम्हास शंका आहे) त्यापकी गेल्या पाच वर्षांत म्हणजे २०१० पासून आजतागायत फक्त ६ टक्के सोसायटय़ांना डीम्ड कन्व्हेअन्सचा फायदा झाल्याचे सांगण्यात येते.

गेल्या पाच वर्षांत राज्यातील ६ हजार हौसिंग सोसायटय़ांनी डीम्ड कन्व्हेअन्सला अर्ज केला होता. त्यापकी ४५०० सोसायटय़ांच्या नावे डीम्ड कन्व्हेअन्स झाले अशी ही अधिकृत आकडेवारी सांगते. या ६ हजार सोसायटय़ांपकी खुद्द मुंबईच्या १७४० जुन्या सोसायटय़ा आहेत, पुण्याच्या जवळजवळ १४३० आणि नागपूरच्या फक्त ५ सोसायटय़ा आहेत; अन्य तपशील उपलब्ध नाही.

नवीन डीम्ड कन्व्हेअन्स कायदा?

पाच वर्षांपूवी डीम्ड कन्व्हेअन्सची तरतूद असलेला कायदा पारित होऊनही ६० हजारांपकी अधिक सोसायटय़ा असूनही डीम्ड कन्व्हेअन्सपासून वंचित असल्याबद्दलची टीका नुकत्याच समाप्त झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली होती. या टीकेला अनुलक्षून दिलेल्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी आगामी दोन महिन्यांत नवा डीम्ड कन्व्हेअन्स कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे.

अनेक सवलती

सोसायटीच्या नावे डीम्ड कन्व्हेअन्स होण्यासाठी संबंधित सोसायटीने न विकल्या गेलेल्या सदनिकांचीसुद्धा स्टॅम्प डय़ुटी भरली पाहिजे अशी महसूल कायद्याची सक्ती होती. ती काढून घेण्यात आली आहे.

तसेच अशा सोसायटय़ांनी १०० टक्के सदनिकांची स्टॅम्प डय़ुटी भरली पाहिजे, अशी सक्ती होती. परंतु बहुसंख्य बिल्डर्स जमीनमालकांकडून पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी घेऊन इमारती बांधतात. त्या वेळी झालेल्या करारान्वये त्या इमारतीतील काही गाळे जमीनमालकाला मोफत मिळतात. या गाळ्यांवर जमीनमालक स्टॅम्प डय़ुटी भरत नाहीत म्हणून हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता बिल्डरकडून जमीनमालकाला मिळणारे मोफत गाळे ही खरेदी-विक्री होत नसल्याने जमीनमालकांनी अशा गाळ्यांवर स्टॅम्प डय़ुटी भरण्याची गरज नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अशा रीतीने स्टॅम्प डय़ुटी भरण्याची सक्ती काढूनसुद्धा सोसायटय़ा डीम्ड कन्व्हेअन्स करून घेण्यासाठी पुढे का येत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून शासनाने घाईगर्दीने नवा डीम्ड कन्व्हेअन्स कायदा करण्याच्या भानगडीत न पडता एखाद्या तज्ज्ञ समितीची नियुक्ती करून तिला हा प्रस्ताव तयार करण्यास सांगावे. त्यावर लोकांच्या सोसायटय़ांच्या, तज्ज्ञांच्या सोसायटय़ा, त्यांचे जिल्हा संघ, राज्यसंघ यांच्या प्रतिक्रिया मागवाव्यात, त्यांचा अभ्यास करावा आणि नंतर अंतिम मसुदा तयार करावा.

विशेष म्हणजे या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारीवर्गावर सोपवावी.

डीम्ड कन्व्हेअन्सचा विद्यमान कायदा परिणामकारक न होण्याचे मुख्य कारण म्हणजे काही वकील, सनदी लेखापाल यांचे सामान्यजनांची दिशाभूल करण्याचे चालू असलेले प्रयत्न. म्हणून अशा मंडळींना डीम्ड कन्व्हेअन्स प्रक्रियेत लुडबुड करण्यास प्रतिबंध करावा आणि हे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी जिल्हा हौसिंग फेडरेशनवर सोपवावी.

ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन ही जबाबदारी गेल्या पाच वर्षांपासून पार पाडत आहे. एवढेच नव्हे तर काही सोसायटय़ांना डीम्ड कन्व्हेअन्स मिळवूनही दिले आहे.

कन्व्हेअन्स / डीम्ड कन्व्हेअन्समधील फरक

कन्व्हेअन्स म्हणजे बिल्डर-प्रमोटरने सोसायटी रजिस्टर झाल्यावर स्वखुशीने संबंधित इमारत आणि ती ज्या भूखंडावर उभी आहे त्या जमिनीसकट, सोसायटीच्या मालकीची करणे आणि डीम्ड कन्व्हेअन्स म्हणजे बिल्डरने राजीखुशीने मालमत्तेचे अभिहस्तांतरण केले नाही तर शासकीय प्रक्रियेद्वारा ही मालमत्ता सोसायटीच्या नावे करणे.

परंतु या संदर्भात १९६३ च्या मोफा कायदा आणि त्याला २००८ मध्ये करण्यात आलेली डीम्ड कन्व्हेअन्सची दुरुस्ती हे दोन्ही कायदे अपयशी झाले म्हणून मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन महिन्यांत नवा डीम्ड कन्व्हेअन्स करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यापूर्वी हा कायदा अयशस्वी का झाला, त्याची सांगोपांग चर्चा करावी.

मुख्य कार्यकारी अधिकारी

ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि.

=============================

डीम्ड कन्व्हेयन्स करताना…

खरेदीदारांची गृहरचना संस्था स्थापन करणे हे बिल्डर प्रमोटर यांचे काम आहे आणि संपूर्ण इमारत बांधून पूर्ण झाल्यावर चार महिन्यांच्या आत, ही इमारत व त्याखालची आणि त्यासभोवतीची जागा या गृहरचना संस्थेच्या नावाने करून देणे बंधनकारक आहे.

Written By Admin

January 5, 2013 4:48:44 am

Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)


खरेदीदारांची गृहरचना संस्था स्थापन करणे हे बिल्डर प्रमोटर यांचे काम आहे आणि संपूर्ण इमारत बांधून पूर्ण झाल्यावर चार महिन्यांच्या आत, ही इमारत व त्याखालची आणि त्यासभोवतीची जागा या गृहरचना संस्थेच्या नावाने करून देणे बंधनकारक आहे.

‘‘अ हो ऐकलंत का? उद्या सायंकाळी सोसायटीची सभा आहे. तुम्हाला जायला हवं.’’ अगदी अलीकडची ही जाहिरात. मानीव हस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेयन्स या संदर्भातील ही जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धिमाध्यमातून दिली जाते.

या मागील थोडी पूर्वपीठिका ध्यानात घेतली पाहिजे. बहुमजली इमारतीतील आपण खरेदी केलेल्या सदनिकेचा ताबा मिळाला आणि आपण तिथे राहायला गेलो की ती सदनिका आपल्या मालकीची झाली आणि ती बिल्िंडग सर्व सभासदांच्या मालकीची झाली असाच सर्वाचा गोड गैरसमज असतो. परंतु वस्तुस्थिती तशी नाही हे फारच थोडय़ांना माहीत असते.

मोफा अ‍ॅक्ट (Maharashtra ownership flats act 1963) मधील कलम ४ मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, की एखाद्या गृहबांधणी योजनेचे (हाऊसिंग स्कीम) ६० टक्के गाळे/ सदनिका विकले गेले, की त्या खरेदीदारांची गृहरचना संस्था स्थापन करणे हे बिल्डर प्रमोटर यांचे काम आहे. आणि संपूर्ण इमारत बांधून पूर्ण झाल्यावर चार महिन्यांच्या आत ही इमारत व त्याखालची आणि त्यासभोवतीची जागा या गृहरचना संस्थेच्या नावाने करून देणे प्रमोटर, बिल्डर यांना बंधनकारक आहे. परंतु ८० टक्के प्रमोटर, बिल्डर हे करीत नाहीत. त्यामध्ये त्यांचे हितसंबंध दडलेले असते.

म्हणजेच खरेदीदार सदस्य राहावयास गेले तरी या इमारतीची मालकी त्यांची नसते. ती बिल्डरचीच असते आणि पुढे-मागे त्या परिसराला वाढीव चटई निर्देशांक म्हणजेच एफएसआय (Floor Space Index) मिळाला की बिल्डर त्याचा वापर करून जादा गाळे/ सदनिका बांधतो आणि भरपूर लाभ उठवतो.

इतकेच काय, भूकंप होणे, इमारतीवर विमान कोसळणे इत्यादींसारख्या अनपेक्षित दुर्घटनेतून सदर इमारत कोसळली तर सर्व सदस्यांचा अधिकार आपोआप संपुष्टात येतो आणि ती जागा बिल्डरच्या घशात जाते. अशा घटना महाराष्ट्रातील काही मोठय़ा शहरांत व भारतातही अन्यत्र घडल्या आणि न्यायालयीन निवाडय़ातून हे भीषण वास्तव समोर आले आणि सर्वजण खडबडून जागे झाले.

आणि यातूनच बोध घेऊन, मानीव हस्तांतरणाचा (Deemed  conveyance) कायदा करणारे, महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात (गॅझेटमध्ये) २७ सप्टेंबर २०१० मध्ये मोफा अ‍ॅक्ट १९६३ मधील उपयुक्त दुरुस्त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामुळे बिल्डर संमती देत नसेल, आडकाठी करीत असेल, बिल्डर काम अपूर्ण ठेवून परागंदा झाला असेल, तरीही इमारतीची मालकी सोसायटीच्या नावाने करून देण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत. यालाच मानीव हस्तांतरण (Deemed  conveyance) असे म्हणतात.

बिल्डरने जर सोसायटीच स्थापन केलेली नसेल तर त्या कामीही सहकार उपनिबंधक कार्यालयाकडून आवश्यक ती मदत/ सहकार्य मिळते.

आता मानीव हस्तांतरणाची ही प्रक्रिया कशी चालते हे समजून घेऊ.

१)    राजपत्रात दिलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज. हा अर्ज रु. २०००च्या कोर्ट फी स्टँपवर करणे.

२)    त्यासोबतच दिलेल्या नमुन्यात सत्यापन (घोषणापत्र) करावे.

३)     हे सत्यापन लेख प्रमाणक (नोटरी) यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे.

४)    गृहरचना संस्थेच्या नोंदणीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत. (अपार्टमेंट असल्यास डीड ऑप डिक्लेरेशन)

५)    ७/१२चा उतारा किंवा मालमत्तेच्या रजिस्टर कार्डाचा उतारा.

६)    राजपत्रात दिलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व सभासद/ गाळेधारक, दुकानेधारक यांची यादी. मंजूर नकाशापेक्षा अधिक गाळे/ सदनिका असतील तर त्यांचीही नोंद वरील यादीत करावी.

७)    सर्व खरेदीदार सभासदांच्या इंडेक्स टूची छायांकित प्रत आणि एक खरेदीदाराच्या खरेदी खताची सँपल प्रत.

८)    ‘कन्व्हेयन्स करून द्या’ अशा अर्थाची नोटीस बिल्डरला सोसायटीच्या लेटरहेडवर देणे व १५-१५ दिवसांच्या अंतराने, त्यास स्मरणपत्रे देणे. या सर्वाच्या प्रती.

९)     प्रमोटर/ बिल्डर यांचा पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक.

१०)    टायटल सर्च रिपोर्ट : हा वरील क्र. ७ मध्ये असतो.

११)    महानगरपालिका, कलेक्टर किंवा स्थानिक प्रशासन यांनी मंजूर केलेला नकाशा.

१२)    बांधकाम सुरुवातीच्या मंजुरीचा दाखला (कमेन्समेंट सर्टिफिकेट)

१३) मूळ जमीनमालक आणि प्रमोटर, बिल्डर यांमधील कराराची प्रत (उपलब्ध असेल तर)

१४)    कुलमुखत्यारपत्राची प्रत (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) (उपलब्ध असेल तर)

१५)    ना हरकत प्रमाणपत्र : अर्बन लँड सीलिंग अ‍ॅक्टचे (उपलब्ध असेल तर)

१६)    इमारतीच्या जागेच्या क्षेत्रफळाविषयी आणि त्यावर केलेल्या बांधकामाच्या क्षेत्राविषयी स्थापत्य विशारद (आर्किटेक्ट) यांचा दाखला.

१७)    भोगवटा प्रमाणपत्र (कंप्लिशन सर्टिफिकेट) (उपलब्ध असेल तर).

बहुसंख्य सोसायटीतील अध्यक्ष, सचिव हे ज्येष्ठ नागरिक असतात आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करणे त्यांना कष्टप्रत जाते हे लक्षात आल्यावर मूळ २१ कलमी यादी सुधारून, शासनाने कमी केली. तसेच वरील यादीतील क्र. १३, १४, १५ आणि १७ ही कागदपत्रे उपलब्ध असतील तरच जोडावीत अशी सवलतही दिली आहे.

आता या यादीत काही कागदपत्रे नसतील तर ती त्या त्या ठिकाणाहून माहितीच्या अधिकारात रु. १०चे तिकीट लावून मिळविता येतात.

हे संपूर्ण प्रकरण तयार करताना येणाऱ्या अडचणींना मार्गदर्शन करण्यासाठी महासंघाने एक स्वतंत्र विभाग उघडला असून, पूर्वनियोजित भेट ठरवून, तज्ज्ञ संचालक आणि कायदेतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन, अल्प असे हाताळणी शुल्क (प्रोसेसिंग फी) घेऊन दिले जाते. आता सर्व गृहसंस्थांपर्यंत ही अभिनव योजना पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रे, आकाशवाणी (रेडिओ), दूरचित्रवाणी (टेलिव्हिजन), संदेश (एसएमएस) अशा विविध प्रभावी माध्यमांचा वापर महाराष्ट्र शासन करीत आहे. यासाठी एक जिल्हास्तरीय समितीही गठीत केली आहे.

सहकार क्षेत्रातील सर्व उपनिबंधक कार्यालयांतून प्रकरणांची त्वरेने छाननी करून मंजुरीसाठी सादर केली जातात. सर्व उपनिबंधक, सहकार आयुक्त मधुकर चौधरी, सहकार सचिव  राजगोपाल देवरा, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अभियान हिरिरीने राबवत आहेत. १५ जून २०१३ पर्यंतची कालमर्यादा त्यांनी ठरविली आहे. सर्व गृहसंस्थांना मुख्यमंत्र्यांच्या सहीची पत्रे, मुख्यमंत्र्यांच्या आवाजातील ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ ही ध्वनिचित्रफीत (सीडी) आपणापर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. आणि म्हणूनच लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ‘इमारत तुमचीच, भूखंडही तुमचाच.. मग तुमच्याच नावावर करून घ्या’ असे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, आपण या योजनेचा लाभ उठवावा ही कळकळीची विनंती.]

deemed conveyance meaning in hindi

deemed conveyance gr 2021

deemed conveyance procedure

deemed conveyance charges

deemed conveyance format

deemed conveyance maharashtra

deemed conveyance meaning in hindi

deemed conveyance gr 2021

deemed conveyance charges

deemed conveyance procedure

deemed conveyance gr 2020 in marathi

conveyance deed new rules in maharashtra in marathi

deemed conveyance maharashtra

deemed conveyance format

One Line Quotes Hindi And English

 Motivational Quotes in Hindi


नियत और सोच 🤔 अच्छी होनी चाहिए !!

बाते तो 👲 कोई भी अच्छी कर सकता है !!

Niyat aur soch 🤔 achchi honi chahiye !!

Baate to 👲 koi bhi acchi kar sakta hai !!


Good luck and thinking !!

Anybody can do good things !!

बहुत 👲 छोटी सी पर बहुत 🤔 सच्ची बात है !!

आपका 👲 स्वभाव ही आपका 🤔 भविष्य है !!

Bahut 👲 choti si par bahut 🤔 sacchi baat hai !!

Aapka 👲 swabhav hi aapka 🤔 bhavishy hai !!


Very small but very true!

Your nature is your future !!


कोई 👲 इतना अमीर नही की अपना ⏰ पुराना वक्त खरीद सके !!

कोई 👲 इतना गरीब नही की अपना आने वाला वक्त ⏰ न बदल सके !!

Koi 👲 itna amir nahi ki apna purana ⏰ wakt khrid sake !!

Koi 👲 itna garib nahi ki apna aane wala wakt ⏰ na badal sake !!


Nobody is rich enough to buy their old time !!

Nobody is so poor that they cannot change their future time !!


ज़िन्दगी में बस 💓 दिलो को जितने का मकसद 🤔 रखना चाहिए !!

वरना 🌏 दुनिया जीत कर तो 👲 सिकंदर भी खाली हाथ गया था !!


Zindagi me bas 💓 dilo ko jitne ka maksad 🤔 rakhna chahiye !!

Warna 🌏 duniya jit kar to 👲 sikandar bhi khali haath gaya tha !!


In life, only the hearts should aim to win !!

Otherwise, Alexander too went empty handed after winning the world !!


ज़िन्दगी 👲 में बुरा वक्त भी आना 🤔 ज़रूरी हैं !!

तभी हमें 👲 अपने और पराये 🤔 का पता चलता हैं !!


Zindagi 👲 me bura wakt bhi aana 🤔 zaroori hai !!

Tabhi hame 👲 apne aur paraye 🤔 ka pata chalta hai !!


Bad times must also come in life !!

That is when we get to know ourselves and strangers !!


तूफान ज्यादा हो तो कश्तियां ⛵ डूब जाती हैं !!

और घमंड ज्यादा हो तो 👲 हस्तियां डूब जाती हैं !!


Toofan jyada ho to ⛵ kastiya dub jaati hai !!

Aur ghamand jyada ho to 👲 hastiya dub jaati hai !!


If there is too much storm, the Kashmiris sink.

And if pride is high then celebrities get drowned !!


अगर तुम 🌞 सूरज की तरह चमकना चाहते हो तो पहले 🌞 सूरज की तरह जलो !!

Agar tum 🌞 suraj ki trah chamakna chahte ho to pahle 🌞 suraj ki tarah jalo !!


If you want to shine like the sun, then burn like the sun first !!

हस्ते 🤗 रहा करो उदास 😔 रहने से कौन सी ज़िन्दगी 👲 की परेशानियां सही हो जाएगी !!


Haste 🤗 raha karo udaas 😔 rahne se koun si zindagi 👲 ki pareshaniyan sahi ho jayagi !!

Keep laughing, what life problems will be corrected by being depressed !!



खुश 🤗 तो बहुत है 👲 हम !!

पर वजह तुम 👸 नही मेरे मम्मी 👫 पापा है !!


Khush 🤗 to bahut hai 👲 ham !!

Par wajah tum 👸 nahi mere mammi 👫 papa hai !!


We are very happy !!

But you are not my mother, my father !!


कभी कभी 🤔 ऐसी स्थिति पैदा हो जाती है !!

की बिना गलती के भी माफी 😔 मांगनी पड़ती हैं !!


Kabhi kabhi 🤔 aisi sthiti paida ho jaati hai !!

Ki bina galti ke bhi maafi 😩 maangni padti hai !!


Sometimes such a situation arises !!

Have to apologize even without mistake !!


इंसान 👲 का सच्चा दोस्त उसका 👫 परिवार ही होता हैं !!

क्योंकि वो हर 😔 कठिनाई में आपके साथ खड़ा 👫 होता हैं !!


Insaan 👲 ka saccha dost uska 👫 parivaar hi hota hai !!

Kyoki wo har 😔 kathinai me aapke saath khada 👫 hota hai !!




A man’s true friend is his family !!

Because they stand with you in every difficulty !!


समय ⏰ दिया करो अपने 👫 रिश्तों को !!

ताजमहल 🏫 लोगों ने देखा हैं, मुमताज 👸 ने नहीं !!

Samay ⏰ diya karo apne 👫 rishton ko !!

Tajmahal 🏫 logo ne dekha hai mumtaz 👸 ne nahi !!


Give time to your relationships !!

People have seen the Taj Mahal, not Mumtaz !!

किसी 👲 के लिए रिस्पेक्ट रखनी है तो अपने 💓 दिल मे रखो !!

फेसबुक या इंस्टाग्राम में 👁️ दिखाने के लिये नही !!


Kisi 👲 ke liye respect rakhni hai to apne 💕 dil me rakho !!

Facebook ya instagram me 👁️ dikhane ke liye nahi !!


If you want to keep respect for someone, keep it in your heart !!

Not to show on Facebook or Instagram !!


दुनिया 🌏 मे हजारो रिश्ते बनाओ !!

लेकिन एक रिश्ता 💕 ऐसा बनाओ की !!

जब हजारो 👫 आपके खिलाफ हो तो एक 👸 आपके साथ हो !!


Duniya 🌏 me hajaro rishte banao !!

Lekin ek rishta 💕 aisa banao ki !!

Jab hajaron 👫 aapke khilaaf ho to ek aapke 👸 saath ho !!


Make thousands of relationships in the world !!

But make a relationship like that !!

When thousands are against you, one is with you !!


अगर 🌞 रब दे तो कोई 👲 छिन नही सकता !!

अगर 🤔.वो छिन ले तो कोई 👸 दे नही सकता !!


Agar 🌞 rab de to koi 👲 chin nahi sakta !!

Agar 🤔 wo chin le to koi de 👸 nahi sakta !!


If God gives, no one can take away !!

If he snatches, no one can give it !!


इस 🌏 दुनिया मे हर बुरा 👲 शख्स किसी एक के लिए कमाल 😎 का रहता है !!

इसलिए 👲 आपको खुद पर भरोसा 🤗 रखना चाहिए !!


Is 🌏 duniya me har bura 👲 sakhs kisi ek ke liye kamaal 😎 ka rahta hai !!

Isliye 👲 aapko khud par bharosa 🤗 rakhna chahiye !!


Every bad person in this world is amazing for anyone!!

So you should trust yourself !!


एक रास्ता हूं 👲 मैं, मुसाफिर भी 👲 हूँ सजदे में हूँ !!

मैं 👲 काफिर भी हूँ बहुत दूर 👁️ तक है कही कुछ नही !!

आगाज भी में 😩 आखिर भी हूँ !!


Ek rashta hu 👲 mai, musafir bhi 👲 hu sajde me hu !!

Mai 👲 kaafir bhi hu bahut dur 👁️ tak kahi kuch nahi !!

Aagaaj bhi me 😩 aakhir bhi hoo !!

I am away, I am also a traveler

I am also a Kafir, it is very far, nothing.


शब्द केवल 💔 चुभते हैं !!

खामोशियां 😩 मार डालती हैं !!


Shabd keval 💔 chubhte hai !!

Khamoshiyan 😩 mar dalti hai !!


Words only sting !!

Silence kills !!


कौन कहता है कि 👲 हम झूठ नही बोलते !!

एक बार 🤔 खैरियत तो पूछ के देखिए !!


Koun kahta hai ki 👲 ham jhooth nahi bolte !!

Ek baar 🤔.khairiyat to pooch ke dekhiye !!


Who says we don’t lie !!

Well once you see, ask!


खामोशियां 😔 बेवजह नही होती !!

कुछ दर्द 💔 आवाज छीन लिया करती हैं !!


Khamoshiyan 😔 bewajah nahi hoti !!

Kuch dard 💔 aawaj chin liya karti hai !!


Silence is not needless !!

Let some pain take away the sound !!


Motivational Quotes Hindi and English

नेकी करते वक्त ⏰ बदले में कोई उम्मीद मत रखो !!

क्योंकि अच्छाई का बदला 👸 इंसान नही रब देगा !!


Neki karte wakt ⏰ badle me koi ummid mat rakho !!

Kyonki acchai ka badla 👲 insaan nahi rab dega !!


Do not expect anything in return while doing goodness !!

Because humans will not reward goodness !!


किसी 👲 के साथ धोखेबाजी 🤔 करके खुश मत होना !!

तकदीर 🌃 जब तमाचा मारती है तो वो मुँह पर नही सीधा 💓 रूह पर लगता हैं !!

Kisi 👲 ke saath dhokhebaji 🤔 karke khush mat hona !!

Takadir 🌃 jab tamacha marti hai to wo muh par nahi sidha 💓 rooh par lagta hai !!


Do not be happy by cheating on someone !!

When fate destroys a slap, it is not directly on the mouth but on the soul !!


समझदारी 🤔 की बाते सिर्फ दो ही लोग 👫 करते है !!

एक वो 👲 जिसकी उम्र अधिक 🤔.हो और एक वो 👲 जिसने बहुत कम उम्र में बुरा ⏰ वक्त देखा हो !!

Samajhdari 🤔 ki baate sirf do hi log 👫 karte hai !!

Ek wo 👲 jiski umar adhik 🤔 ho aur ek wo 👲 jisne bahut kam umar me bura ⏰ wakt dekha ho !!


Only two people talk sense!

One who is older and one who has seen bad times at a very young age !!


संभल कर किया करो गैरो से 👲 हमारी बुराई !!

तुम जाकर 👸 जिसको बताते हो !!

वो आकर 👲 हमे बताते हैं !!


Sambhal kar kiya karo gairo se 👲 hamari burai !!

Tum jaakar 👸 jisko batate ho !!

Wo aakar 👲 hame batate hai !!


Please do our evil with care!

Whom you go and tell!

They come and tell us !!


मेरा यही 🤔 अंदाज़ जमाने को 🤗 खलता है !!

इतनी 💔 ठोकरों के बाद भी ये सीधा 👫 कैसे चलता है !!

Mera yahi 🤔 andaaz jamane ko 🤗 khalta hai !!

Itni 💔 thokro ke baad bhi ye sidha 👫 kaise chalta hai !!


This is my style to eat! Even after so many stumbles, how does it run straight !!

लोग 👲 आपके बारे में वही 🤔 सोचते है !!

जितनी छोटी 🤔 सोच होती है !!

Log 👲 aake bare me wahi 🤔 sochte hai !!

Jitni choti soch 🤔 Hoti hai !!


People think the same about you !!

The smaller the thought goes !!


अच्छे 🤔 संस्कार और सिख ⏰ जीवन भर चलने वाली 🎁 इनकम हैं !!

जो 🤔 अच्छी आदत के रूप में ⛵ बढ़ती हैं !!

यह आजीवन ✉️ काम आता है !!

Acche 🤔 sanskar aur sikh ⏰ jivan bhar chalne wali 🎁 income hai !!

Jo 🤔 acchi aadat ke rup me 👫 badhti hai !!

Yah aajivan 🌏 kam aata hai !!


Good values ​​and Sikhs are life-long income !!

Which grow as a good habit !!

It comes with lifelong use !!

समय ⏰ और समझ 🤔 दोनों एक साथ खुशकिस्मत 👲 लोगो को ही मिलते हैं !!

क्योकि अक्सर ⏰ समय पर समझ 🤔 नही आती और 🤔 समझ आने पर समय ⏰ निकल जाता हैं !!

Samay ⏰ aur samajh 🤔 dono ek saath khushkismat 👲 logo ko hi milte hai !!

Kyoki aksar ⏰ samay par samajh 🤔 nahi aati aur samajh 🤔 aane par samay ⏰ nikal jata hai !!


Time and understanding together only lucky people get !!

Because often times are not understood and when understood, time passes out !!


भरोशा 🤔 रखो की जो भी तुम्हें 👸 खोयेगा यकीनन रोयेगा !!

Bharosha 🤔 Rakho ki jo bhi 👸 tumhe khayega yakinan royega !!


Be happy that whoever loses you will definitely cry !!

कुछ 💓 ऐसे हो गए हैं इस 🌏 दौड़ के रिश्ते !!

जो 👸 आवाज तुम ना दो तो 👲 बोलते वो भी नही हैं !!


Kuch 💓 aise ho gaye is daur 🌏 ke rishte !!

Jo 👸 aawaj tum naa do to 👲 bolte wo bhi nahi hai !!


This race has become something !!

The voice you don’t give is not even speaking !!


मुझे 👲 नही पता कि मैं एक बेहतरीन 👫 दोस्त हूँ या नही !!

लेकिन 👲 मुझे पूरा यकीन है कि जिनके 👸 साथ मेरी दोस्ती हैं वे 🤔 बहुत बेहतरीन हैं !!


Mujhe 👲 nahi pata ki mai ek behtrin 👫 dost hu ya nahi !!

Lekin 👲 mujhe pura yakin hai ki jinke 👸 saath meri dosti hai we 🤔 bahut behtrin hai !!


I don’t know if I’m a best friend or not !!

But I am sure that the people I have friendship with are awesome !!




भुल 🤔 जाते है अक्सर वो लोग 👲 हमें !!

जिनके 👸 लिये हम पूरी दुनिया 🌏 को भूल जाते है !!




Bhool 🤔 jate hai aksar wo log 👲 hame !!

Jinke 👸 liye hum puri duniya 🌏 ko bhul jate hai !!




Often those people forget us !!

For whom we forget the whole world !!


कपड़े और 👸 चेहरे अक्सर झूठ 🤔 बोलते है !!

इंसान 👲 की असलियत तो वक्त ⏰ बताता हैं !!


Kapde aur 👸 chehre akshar jhooth 🤔 bolte hai !!

Insaan 👲 ki asliyat to wakt ⏰ batata hai !!


Clothes and faces often lie !!

Time tells the reality of human beings !!


जो 👸 भी आता हैं मुझमे 👲 कमी गिना जाता हैं !!

और 👲 मैं गिना दू तो वो 👸 भड़क जाता हैं !!


Jo 👸🏔️bhi aata hai mujhme 👲 kami gina jata hai !!

Aur 👲 mai gina du to wo 👸 bhadak jata hai !!


Whatever comes, I am counted lacking !!

And if I count it flares up !!


बदल 👲 जाओ वक्त ⏰ के साथ या फिर वक्त ⏰ बदलना सिखों !!

मजबूरियों 😩 को मत कोशों हर हाल में 👫 चलना सिखों !!


Badal 👲 jao wakt ⏰ ke saath ya phir wakt ⏰ badalna sikho !!

Majburiyon 😩 ko mat kosho har hal 👫 me chalna sikho !!


Change with time or change time with Sikhs !!

Don’t force the Sikhs to walk in every situation !!

अकेले 👲 जीना आ ही 🤔 जाता हैं !!

जब 🤔 मालूम हो जाये साथ चलने वाला 👫 कोई नही हैं !!


Akele 👲 jina aa hi 🤔 jata hai !!

Jab 🤔 maalum ho jaaye saath chale wala 👫 koi nahi hai !!

Come to live alone !!

When you know there is no one to follow along !!

भरोसा तो सांसो 👲 पर नही हैं !!

फिर भी हम 👸 इंसानों पर करते हैं !!


Bharosa to saanson 👲 par nahi hai !!

Phir bhi hum 👸 insaano par karte hai !!




I do not trust the breath !!

Yet we humans do it !!


भूतों 👹 से डर नही लगता नकली 👲 इंसानों से डर लगता हैं !!

Bhuto 👹 se dar nahi lagta nakli 👲 inshano se dar lagta hai !!

Don’t be afraid of ghosts, we are afraid of fake humans !!




मैं 👲 उन खुशनसीबों में 🤔 से हूँ !!

जिन्हें लोंग 👸 सिर्फ मतलब होने पर 🤔 याद करते हैं !!

Mai 👲 un khushnaseeb me 🤔 se hu !!

Jinhe log 👸 sirf matlab hone par 🤔 yaad karte hai !!




I am among the lucky ones !!

Those long remembered just when they are mean !!





ज़िन्दगी 👲 में रिस्क लेने से कभी मत 👹 डरो !!

या तो जीत 🤔 मिलेगी और हार भी गये तो 🤗 सिख मिलेगी !!

Zindagi 👲 me risk lene se kabhi mat 👹 daro !!

Ya to jit 🤔 milegi aur haar bhi gaye to 🤗 sikh milegi !!




Never be afraid of taking risk in life !!

Either you will win and if you lose you will get Sikhs !!



मदद 👫 भी अजीब चीज हैं करो तो 👲 लोग भूल 🤔 जाते हैं !!

और नही करो तो लोग 🤔 याद रखते हैं !!




Madad 👫 bhi ajib chij hai karo to 👲 log bhul 🤔 jaate hai !!

Aur nahi karo to log 🤔 yaad rakhte hai !!


Help is also a strange thing, so people forget it !!

And if you don’t, people remember !!




ना थके है पाव 👲 कभी !!

ना ही हिम्मत 🤗 हारी हैं !!

मैंने 👲 देखे हैं कई दौड़ !!

और आज भी ⛵ सफर जारी हैं !!


Na thake hai paw 👲 kabhi !!

Na hi himmat 🤗 hari hai !!

Maine 👲 dekhe hai kai daur !!

Aur aaj safar ⛵ jaari hai !!




Don’t weary ever!

Neither have you lost courage !!

I have seen many races !!

And the journey continues even today !!




मैं 👲 मतलबी नही जो साथ 👫 रहने वाले को धोखा दे दूं !!

बस 👲 मुझे समझना हर किसी 👸 के बस की बात नहीं !!




Mai 👲 matlabi nahi jo sath 👫 rahne wale ko dhokha de du !!

Bas 👲 mujhe samajhana har kisi 👸 ke bas ki baat nahi !!

I do not mean anyone who cheats on living together !!

Just understanding me is not just about everyone !!


कीमत ⛵ पानी की नही प्यास 🤔 की होती हैं !!

कदर मौत 👹 की नही सांस 🤔 की होती हैं !!

दोस्ती 👲 तो बहुत लोंग करते है 🌏 दुनियां में !!

पर 🎁 कीमत दोस्ती की नही विश्वास 🤔 की होती हैं !!


Kimat ⛵ pani ki nahi pyas 🤔 ki hoti hai !!

Kadar mout 👹 ki nahi saans 🤔 ki hoti hai !!

Dosti 👲 to bahut log karte hai 🌏 duniya me !!

Par 🎁 kimat dosti ki nahi viswas 🤔 ki hoti hai !!


The price is not of water but thirst !!

It is not like death but of breath !!

Friendship is very long in the world !!

But the price is not for friendship but trust !!



मुश्किल 😔 दौड़ में कोई रास्ता ⛵ ना दिखे तो !!

आपको सही ⏰ वक्त और सही समय ⏰ का इंतजार 🤔 करना चाहिये !!

क्योंकि ⛵ नदी को भी सागर ⛵से मिलने के लिये मौसम 🌃 और बाढ़ आने का इंतज़ार करना 🤔 पड़ता हैं तो !!

आप तो 👲 इंसान हैं !!




Mushkil 😔 daur me koi rashta ⛵ na dikhe to !!

aapko sahi ⏰ wakt aur sahi samay ⏰ ka intzaar 🤔 karna chahiye !!

Kyonki nadi ⛵ ko bhi sagar ⛵ se milne ke liye mausam 🌃 aur baadh aane ka intzaar karna 🤔 padta hai to !!

Aap to 👲 insaan hai !!




If there is no way out in a difficult race !!

You must wait for the right time and the right time !!

Because the river also has to wait for the weather and flood to meet the ocean !!

You are a human being !!





इच्छा 🤔 पूरी नही हुई तो क्रोध 👹 उत्पन्न होता हैं क्यों 🤔 पूरी नही हुई !!

और अगर पूरी हो जाये तो 🤗 लालच बढ़ता हैं और चाहिए !!


Iccha 🤔 puri nahi hui to krodh 👹 utpann hota hai kyon 🤔 puri nahi hui !!

Aur agar puri ho jaaye to 🤗 laalach badhta hai aur chahiye !!


If the desire is not fulfilled then anger arises why not fulfill it !!

And if fulfilled, greed increases and should !!



मैदान में हारा हुआ 👲 इंसान फिर से जीत 🤗 सकता हैं !!

लेकिन 🤔 मन से हारा हुआ 👲 इंसान कभी नही जीत 😩 सकता हैं !!


Maidaan me hara hua 👲 insaan phir se jit 🤗 sakta hai !!

Lekin 🤔 man se hara hua 👲 insaan kabhi 😩 nahi jeet sakta !!


A loser in the field can win again !!

But a human loser can never win !!


कहानी 🤔 वही हैं बस किरदार 👲 बदल रहे हैं !!

लोग 👫 वही हैं बस व्यवहार 🤗 बदल रहे हैं !!


Kahani 🤔 wahi hai bas 👲 kirdaar badal rahe hai !!

Log 👫 wahi hai bas vyavahar 🤗 badal rahe hai !!

The story is the same, the characters are changing !!

People are just changing behavior !!



hindi quotes in english text

short hindi quotes with english translation

life quotes in hindi english 2 line

positive thinking quotes in hindi and english

happy quotes in hindi english

one line quotes hindi and english


hindi quotes in english text

deep hindi quotes in english

knowledge thought in hindi and english

life quotes in hindi english 2 line

happy quotes in hindi english

one line quotes hindi and english

Electronics, handsets short of Diwali demand; premium, imported models worst hit


The supply crunch has gotten magnified due to robust sales during the Navratri period (October 2-15), led by marketplaces such as Flipkart and Amazon, and brick-and-mortar retailers like Reliance Digital, Croma, Vijay Sales and Great Eastern Retail.

Demand has outstripped supply just before the crucial Diwali shopping period for premium consumer electronics and smartphones with several popular models vanishing from the market.



Retailers and industry executives said several best-selling models such as those in Apple's iPhone 11, 12 and 13 series, Samsung's Galaxy Fold and Flip models, high-end television sets and imported appliances across most brands are either out of stock or supplies are low. The shortage is 15-30% of potential demand, industry executives said.


The supply crunch has gotten magnified due to robust sales during the Navratri period (October 2-15), led by marketplaces such as Flipkart and Amazon, and brick-and-mortar retailers like Reliance Digital, Croma, Vijay Sales and Great Eastern Retail.


Electronics, handsets short of Diwali demand; premium, imported models worst hit

"Supplies continue to be unpredictable," said Avijit Mitra, managing director of Tata-owned electronics retail chain Croma. "It is actually more (in appliances) where chips are required, which means premium-end and imported models."


Delivery Delays

Amazon and Flipkart, in particular, had forecast this surge and sellers had stocked up much earlier with higher inventory, which is why the situation is relatively better in these marketplaces. Diwali is on November 4.


For Apple in particular, several leading chains and executives said this is the worst-ever supply situation for iPhones at present, considering demand is steep. The iPhone maker likely shipped over 2 million handsets to India last quarter, which is a record in itself, as per market researchers. Despite that, Apple's own online store now has a delivery lead time of three-four weeks for even two-year-old models like the iPhone 11. The popular variants of iPhone 12 in Flipkart are out of stock, while some others have a week's delivery lead time. The newly launched iPhone 13 Pro models are out of stock with delivery time of over a month on Apple's own online store.


Samsung India has sent an SOS to headquarters for more stock for the newly launched super-premium smartphones since those are currently imported from South Korea, said people with knowledge of the matter. Smartphone market leader Xiaomi warned a few leading brick-and-mortar chains that there could be supply disruptions for the next seven-10 days.


A Xiaomi spokesperson said there have been shortages across the supply chain due to challenges stemming from the pandemic.


"During the festive season, we have seen a tremendous increase in demand from consumers," the Xiaomi spokesperson said. "Witnessing a steady increase in demand and keeping in mind the gap between demand and supply, we have been working with various vendors and are trying to do our best to supply as much as possible. To ensure we bridge the gap, we have been working towards expanding our local manufacturing capabilities." Apple and Samsung didn't respond to queries.


The consumer electronics and smartphone industry has been facing an acute supply crunch for the past few weeks due to a shortage of semiconductors - a crucial component in smartphones, smart TVs and high-end appliances. Besides global demand having also surged, shipping containers are in short supply with retailers and online stores in western nations stocking up for holiday sales.


Neeraj Bahl, managing director of BSH Household Appliances India, which sells Bosch and Siemens appliances, said the company is losing almost 15% of potential sales during Diwali due to the supply shortage. "Most of our fastest-selling and imported premium range are out of stock, while even our India refrigerator plant production is affected due to component issues," he said.


Crucial Festive Period

High-end imported products priced at ₹75,000 to Rs 1 lakh and above are facing supply constraints, said Deepak Bansal, vice-president, LG Electronics India, the country's largest appliance manufacturer.


"Shipments are delayed and if demand further picks up during the next seven-10 days, the shortage will increase," he said.


An executive with a leading smartphone maker said the industry posted record sales during the Navratri period led by ecommerce and hence a gap was inevitable given the global supply crunch.

Ramkrushna Math Nagpur