List of Hit Marathi Natak

List of Hit Marathi Natak
(With links)
रोज एक पाहिलं तरी महिना आरामात जाईल...

• बटाट्याची चाळ
https://youtu.be/5i1xaSZeyOM

• श्रीमंत दामोदर पंत
https://youtu.be/U7350LnlKCk

• शांतता ! कोर्ट चालु आहे
https://youtu.be/QG_Pi051qao

• नटसम्राट
https://youtu.be/yTFPT7-v-Ws

• ती फुलराणी
https://youtu.be/PLHfek5SO_Q

• तो मी नव्हेच
https://youtu.be/8TAToq08YuQ

• पती सगळे उचापती
https://youtu.be/6IZXCmrE09s

• मोरुची मावशी
https://youtu.be/eCOeRK9N7QM

• एका लग्नाची गोष्ट
https://youtu.be/JZl_zwm_IPI

• हसवा फसवी
https://youtu.be/v4-MqXYJq6o

• गेला माधव कुणीकडे
https://youtu.be/1gEZ0WePqV4

• तुझे आहे तुजपाशी
https://youtu.be/sTZGYKAWc_4

• असा मी असामी
https://youtu.be/S38SOv4f95w

• शांतेच कार्ट चालु आहे
https://youtu.be/twOnQ3JCTxE

• श्री तशी सौ
https://youtu.be/N4pwOnoY7zY

• वासु ची सासू
https://youtu.be/-m3iruEQoJE

• अखेरचा सवाल
https://youtu.be/DmuCU9Y33sg

• शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E
Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8

• चल कहितरीच काय
https://youtu.be/blOdn2nbDgw

• चार दिवस प्रेमाचे
https://youtu.be/PD-mBpCvTAw

• मी नथुराम गोडसे बोलतोय
https://youtu.be/PD-mBpCvTAw

• कुर्यात सदा टिंगलम
https://youtu.be/LHBWfTRQvvo

• तुझ्या माझ्यात
https://youtu.be/94YChmH9GYo

• खर सांगायच तर
https://youtu.be/uMJ9gA2TFrM

• सखाराम बाईंडर
https://youtu.be/NIMIgL-OLXc

• कुसूम मनोहर लेले
https://youtu.be/2AH8SgZ2qSI

• अशी पाखरे येती
https://youtu.be/kqo2tjug3AU

• सेलीब्रेशन
https://youtu.be/dR6r75iUGXE

• अप्पा आणी बाप्पा
https://youtu.be/2z4ndcpOLJU

• कार्टि काळजात घुसली
https://youtu.be/p_FgFnDnFGc

• बॅरिसटर
https://youtu.be/ZW73zW21eXQ

• मित्र
https://youtu.be/tKpPpGWJTzw

• अश्रूंची झाली फुले
https://youtu.be/5HZYa1s1OXo

• डाॅक्टर तुम्हीसुद्धा
https://youtu.be/SVY0mq7FO1Y

• डबल गेम
https://youtu.be/v3EFucCuMdM

• सूर राहु दे
https://youtu.be/ZeT8mqNDkss

• गोड गुलाबी
https://youtu.be/XZ5pC8x8nQY

• अधांतर
https://youtu.be/ECwRnB8n2z4

• सुंदर मी होणार
https://youtu.be/L0BD4s5FQgM

• नातीगोती
https://youtu.be/F7dlUMpA5JU

Kelkar Museum in Pune - See Virtually in 3D

पुण्याचे केळकर संग्रहालय 3D मध्ये घरबसल्या पहा !

Kelkar Museum in Pune - See Virtually in 3D

पुण्यातील राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय म्हणजे अक्षरश: एक चमत्कार आहे. पुरातन भारतीय संस्कृतीच्या भरजरी खुणा या संग्रहालयाने जपून ठेवल्या आहेत. जगातील बहुसंख्य संग्रहालये ही राजसत्तेच्या आश्रयाने उभी राहिली आहेत. तसेच जगातील धनाढ्य उद्योगपतींनी धंद्यातील पैशांवर अनेक संग्रहालये उभारली आहेत. पण धोतर-कोट-टोपी वापरणारे साधारणतः मध्यमवर्गीय असलेले कै. दिनकर उर्फ काका केळकर यांनी स्वतः पायपीट आणि पदरमोड करून जमवलेल्या वस्तू आपण पाहिल्यावर अक्षरश: अवाक होतो. पुण्यात त्यांनी स्वतःच्या दिवंगत पुत्राच्या नावाने उभारलेले वस्तू संग्रहालय म्हणजे साक्षात सरस्वतीचा दरबारच आहे !
            माझ्या संग्रहवेडापायी मी हे संग्रहालय आजवर ५० हुन अधिकवेळा पाहिले आहे. सध्या आपण कुठेही बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण सर्व घरबसल्या हे संग्रहालय त्रिमितीने पाहू शकता. पुण्याच्या नितीन करमरकर यांनी हा त्रिमिती दर्शन ( 3D ) प्रकल्प आपल्यासाठी उपलब्ध केला आहे. सर्व संबंधितांचे शतश: आभार !
 खालील साईट उघडल्यावर टॅप करीत, डावीकडे उजवीकडे ड्रॅग करीत आपण ही जादुई सफर पूर्ण करू शकतो.
संग्रहमहर्षी काकासाहेब केळकरांना आदरांजली !
*** मकरंद करंदीकर

https://my.matterport.com/show/?m=VavyUHG166x&help=2&play=1&dh=1&nozoom=1

Few lessons learnt in past few days in holidays of coronavirus

Few lessons learnt in past few days: 

1. Majority of people can work from home.

2. We and our kids can survive without junk food.

3. Prisoners in jails for petty crimes can be released.

4. We can build hospitals within days.

5. We can spend Billions of Rs on poor without red tape.

6. We can survive vacations without trips to Europe and USA.

7. Developed nations are as vulnerable as any poor nation. In fact more vulnerable i believe.

8. Our family system is still intact.

9. Schools are over burdening our kids with bullshits.

10. Money is abundant if we use it wisely.

11. We spend hell lot of Petrol unnecessarily burdening our economy.

12. Rich people are in fact weaker than the poor.

13. Elites are not powerful. They are shallow.

14. Buying every new designer lawn is not important.

15. Husbands can live with his wife without weekly parlour visits and vice versa.

16. Elders are the backbone of a family.

17. Media is bullshit.

Recommendations from Psychologists for coronavirus positive peoples

Recommedations from Psychologists.

1. Isolate yourself from constant news about the virus . (Specially when we already know what we need to know).

2. Don't look out for death toll. It's not a cricket match to know the latest score. Avoid that.

3. Don't look for additional information on the Internet,if it would weaken your mental state.

4.Avoid sending fatalistic messages. Some people don't have the same mental strength as you (Instead of helping, you could activate pathologies such as depression).

5. If possible, listen to music at home at a pleasant volume. Look for board games to entertain children, tell stories and future plans.

6.  Your positive mood will help protect your immune system, while negative thoughts have been shown to depress your immune system and make it weak against viruses.

7. Most importantly, firmly believe that this shall also pass and we will be safe.... !

How to engage children in corona virus lockdown days?

लॉक डाऊन मध्ये मुलांना कसे एंगेज ठेवाल..?? वाचा या लेखात..

Coronavirus Lockdown Parenting Help is Here

शाळांना सुट्ट्या लागणे हे प्रत्येक आईला एक मोठे काम वाटते.. कारण सध्याची पिढी ही पटकन बोर होते..

मात्र आपल्या लहानपणी सुट्ट्या लागल्यावर आपण मामाच्या गावाला जायचो, गावभर हुंदडायचो, कोणाकडेही जेवायचो.. झोपायला तेव्हडे घरी यायचो..

बच्चेकंपनीचा गोतावळा मोठा असल्याने सगळे मिळून संध्याकाळी दिवे लागणीला श्लोक, पाढे म्हणण्यात 2 तास आरामात जायचे..

रात्री आज्जीची गोष्ट, मामाच्या भुताच्या गोष्टी ह्यामध्ये झोप लागून जायची.. दिवसभराच्या दमणुकीमुळे गाढ झोपी जायचो.. ते दुसऱ्या दिवशी मामीच्या हातचा नाश्ता खायलाच उठायचो..

हल्ली सुट्ट्या लागल्यावर मेच्या गर्मीत कोणी कोणाकडे जात नसते.. आया आपल्या मुलांना तर्हेतर्हेच्या शिबिरांमध्ये गुंतवून टाकतात..

बाहेर अंगणात, पार्क मध्ये क्रिकेटचा खेळ रंगतो.. दिवसा पत्ते कॅरम असतातच.. मुलांचा दिवस मस्त जातो.. आईला चहा, नाष्टा, जेवण ह्याचा मात्र घाट असतो..

पण सध्याच्या परिस्थितीत कोणालाच काही सुचेनासे झाले आहे.. कोरोनाचे जगभर तांडव चालू आहे.. आशा परिस्थितीत भारत सरकारने सुद्धा पूर्ण २१ दिवसांचे लॉक डाऊन सांगितले आहे.. कदाचित पुढेही वाढू शकतो..

आता मोठेही घरात बसून वैतागलेले दिसत आहेत.. तर लहानग्यांची काय कथा..??

सतत कंटाळा येत असलेल्या पिढीला ह्या लॉकडाऊन च्या काळात कसे बिझी ठेवायचे हा खूप मोठा गहन प्रश्न निर्माण झाला आहे..

कारण मुलांना मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला पाठवायचीही सोय राहिली नाहीये.. प्रत्येकाने आपापल्या घरात राहणेच योग्य आहे.. मग करावे तरी काय आता…?

आम्ही ह्यावर काही हटके उपाय शोधले आहेत बघा तुमच्या लेकरांना आवडतायत का..

१. डुडलिंग आर्ट शिकवा:
 गुगल वर डुडलिंग आर्ट आहे सर्च करून पहा.. हा एक अत्यंत वेगळा कलेचा प्रकार आहे.. मोठ्या चित्राच्या आत नक्षीकाम करायचे..

काही मॉडर्न डिझाइन तर काही पारंपरिक.. कदाचित हातावरची मेहेंदी हा सुद्धा डुडलिंग चा प्रकार असावा असे वाटते.. ही आर्ट एक दिवसात संपत नाही..

आऊट लाईन काढली की त्यात नक्षीकाम करायला खूप वेळ लागतो.. त्यामुळे मुले हे करताना बरेच तास बिझी राहू शकतात.. रोज थोडं थोडं पूर्ण करत राहिले तर ४-५ दिवसात एखादे सुंदर डूडल तयार होईल..

२. ब्लॉक पैंटिंग करायला शिकवा:
 भेंडी, बटाटा, आल्याचा काप असे चित्र विचित्र आकार घेऊन रंगात बुडवून ते कागदावर चितारायला शिकवा.. त्यातून खूप सुंदर चित्र तयार होईल..

३. वारली पेंटिंग:
 वारली पेंटिंगचे सॅम्पल गुगल वर खूप मिळतील.. हा आर्ट फॉर्म देखील मुलांना बराच काळ गुंतवून ठेवू शकतो.. हवे तर बागेतल्या कुंड्यांवर करण्यास सांगा.. निरस कुंड्या एकदम सुंदर दिसायला लागतील..

४. कणिक मॉडेलिंग:
 क्ले आणायला बाहेर जाता येत नसेल तरी घरात स्वयंपाक करताना थोडी कणिक घट्ट मळून मुलांना द्या.. त्याचे वेगवेगळे आकार, त्यांना करण्यास उद्युक्त करा..

५. गॅसविराहित पाककला शिकवा:
 रोज संध्याकाळी स्नॅक्सचा मेनू मुलांकडून करून घ्या ज्यात गॅस ची गरज पडणार नाही.. चाट, मसाला पापड, भेळ आणि इतर अनेक रेसिपी तुम्हाला नेट वरून मिळतील..

मुलांनाही काही तरी नवीन शिकल्याचा आनंद होईल.. सोबत पोळ्या लाटायला, कुकर लावण्यासाठी डाळ तांदूळ कसे धुवायचे, भाज्या कश्या निवडयायच्या ह्याचेही क्लास घेऊनच टाका..

६. काही मैदानी खेळ, जुने खेळ घरातच खेळवा:
 टिपरी पाणी असे काहीसे नाव असलेला खेळ आठवतोय..?? १,२,३, ४-५, ६, ७-८ असे रकाने आखून त्यात एक फरशीचा तुकडा टाकून लंगडी घालत आपण खेळायचो..

तो मुले घरातही खेळू शकतात.. सागरगोटे, पट (द्यूत), काच पाणी असे जुने खेळ घरात असल्यास तेही शिकवा.. मुलांना नवीन गेम्स मिळतील आणि तुमचे जुने दिवसही परत येतील जणू.. 😊😊

७. ओरिगामी:
 ह्यासाठी घोटीव कागदच असले पाहिजेत असेही नाही.. वर्तमानपत्राचे चौकोन कापून ठेवा.. बाकी इंटरनेट आहेच तुम्हाला ओरीगामीचे नवनवीन पॅटर्न शिकवायला.. मुलांना पेपर बॅगही बनवायला शिकवूनच टाका.. नंतर उपयोगाला येतील..

८. पपेट शो करायला सांगा: मुले गोष्टीची पुस्तके वाचतातच.. त्यांच्या कडे बरीच खेळणीही असतात..

मग २-३ दिवस प्रॅक्टिस करायला सांगून एक पपेट शो करायला सांगा.. आणि त्यांच्या मित्रमंडळींना लाईव्ह करा.. किती उत्साहात नव नवीन पपेट शो बघायला मिळतील..

९. भेटकार्डे बनवून ठेवायला सांगा:
 पुढील येणाऱ्या सणांसाठी, कोणाच्या वाढदिवसा साठी, स्वतःच्या वाढदिवसाचे आमंत्रण देण्यासाठी वेगवेगळी भटकार्डे, आमंत्रण पत्रिका तयार करायला सांगा.. मुलांना घरातील निरुपयोगी वास्तूंपासून सुद्धा कला करायला शिकवा..

१०. एखाद्या विषयावर भाषण देण्यास सांगा:
 मुलांना शाळा नसल्यामुळे सध्या शाळेत होणाऱ्या कोणत्याच ऍक्टिव्हिटीज नाहीत. जर तुमच्या मुलांना स्टेज ची भीती वाटत असल्यास आता मस्त संधी आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांवर बोलायला सांगा..

नाटुकले करायला सांगा.. व्हिडीओ रेकॉर्ड करा.. त्यांना दाखवून त्यांना चुका सांगा.. त्यांची संभाषण कला उत्तम होण्यास त्यांना टिप्स द्या.. जेणे करून पुढे शाळा सुरू झाल्यावर एका नव्या कॉन्फिडन्ससहित मुले सगळ्यांसमोर स्टेज वर उभे राहू शकतील..

११. घरातली एक फूटभर भिंत त्यांना वॉल पेंटिंग साठी द्या: घरात अक्रेलीक कलर असल्यास मुलांना गॅलरी मधील एखादी भिंत पेंटिंग करण्यास द्या..

निबंध लिखाण, चित्रकला, हस्तकला असे अनेक नित्यक्रम त्यांना देऊ शकता.. त्याच सोबत बाग काम शिकवा..

मेथ्या पेरून घरीच मेथीची भाजी कशी उगवते, मिरच्या, कोथिंबीर अशी रोपे उगवण्यास शिकवा.. झाडांना पाणी घालणे, निगा राखणे ह्यात मुले खूप मग्न होऊन काम करतात.. त्यांना घरीच कंपोस्ट बनवण्याच्या कामात सामील करून घ्या..

मुलांना सतत टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर पुढे बसवण्यापेक्षा अशा हटके गोष्टींमध्ये एंगेज करा..

कोरोना संपला ना की मग सोसायटीच्या सगळ्या मुलांनी केलेल्या ऍक्टिव्हिटीज चे प्रदर्शन भरवा.. त्यांच्या कला गुणांना शाबासकी द्या.. त्यांना प्रोत्साहित करा..

आयुष्यात अशा संकटांना तोंड देण्यास मुलांना तयार करा.. त्याचबरोबर घरात बसूनही खूप काही करता येऊ शकते हे मुलांना कळू द्या.. तुमच्या मुलांना ह्या पैकी कोणत्या ऍक्टिव्हिटी आवडतात ते आम्हालाही आवर्जून सांगा..!!

चला तर मग घरात बसून मुलांच्या कोरोनाच्या सुट्ट्याही सन्मार्गी लावूयात..!!

कोरोना व्हॅकेशनची ऍक्टिव्हिटी 😍- मुलांचे कुठलेही कलागुण दाखवणारे व्हिडीओ करून आम्हाला पाठवा निवडक व्हिडीओ पेजवर पोस्ट करू… यात एखादं भाषण करतानाचा व्हिडीओ असू शकतो, गोष्ट सांगतानाचा किंवा गाणं गातानाचा, डान्स करतानाचा… वगैरे वगैरे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
"आरोग्यम् धनसंपदा ५" नविन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच जाॅईन व्हा

Parents spend restless days as children stuck in metro cities
Amidst the 21 day lockdown due to the coronavirus pandemic, chldren are confined to their houses.
जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतो तेव्हा आज मी त्यांच्या मुक्त विहाराचा  हेवा करू लागतो . किती बळ आहे त्यांच्या पंखात . पण माणसाच्या मेंदू इतकं नाही ना . म्हणूनच  हा दोन पायांचा माणूस आपल्या हावरट मेंदूच ऐकून निसर्गाला आव्हान देतो .  संपूर्ण जंगल तोडतो .त्या जंगलात वसलेले असतात  कित्येक जीव. जे चिरडले जातात.  कैक घरटी उध्वस्त होतात . मोठे प्राणी पळून  जातात.  पक्षी उडून जातात .अश्यावेळी तग धरून राहतात  ते बिळात राहणारे.सध्या मी पण बिळात राहणार आहे  . तुम्ही उंदीर समजलात तरी चालेल.पण मला मुंगी होऊन हि लढाई जिंकायचीय .गरजेला बाहेर पडायचं झालंच तर रांगेचे नियम पाळीन .पण झुरळ होऊन शिकार होणार नाही . सध्या या गरजेसाठी पण किती जण आपले प्राण धोक्यात घालतायत .आज असं वाटतंय तेव्हा र धो कर्वेंचं ऐकलं असतं तर आज हि गर्दीची लाट जरा आटोक्यात ठेवता आली असती . पण आम्ही त्यांना  न्यायाच्या चौकटीत अडकवलं .   
असो कुणीतरी पेस्ट कंट्रोल सुरु केलंय. जाणून बुजून कि नकळत या चर्चेला आता अर्थ नाही .इतक्यात बागेमध्ये एक फुलपाखरू दिसलं . त्याच्या कडे बघून मला आठवल मला फुलपाखरू व्हायचंय भुंगा नाही .कारण गरजेचं रूपांतर लालसेत कधी होतं हे आपल्याला हि कळत नाही.
   
महेंद्र तुकाराम कदम
======================

मीडियावाले ज्यांचा श्रेष्ठ समाज सेवक किंवा विवेकवादी  किंवा विचारवंत म्हणून उल्लेख करत असतात ते कुमार सप्तर्षि, शाम मानव, हमिदभाय दाभोळकर, तृप्ति देसाई, तिस्ता सेटलवाड, अमर्त्य सेन, अरूंधती राॕय करोंनाच्या यद्धात कुठलीच आघाडी  सांभाळताना दिसत नाहीत.
निदान करोंनाचा कहर चालू असताना मशिदीत गोळा होऊ नका, नमाज पढून करोंना जात नाही एवढी तरी अंधश्रद्धा दूर करताना दिसत नाहीत. सगळ्या देवळात जाऊन अमका हक्क - तमक्या  हक्काच्या नावाखाली धुडगूस घालत असतात तेही डोंगरी भागात किंवा मालेगावात जाऊन रस्त्यावर जमू नका, गर्दी करू नका, पोलिसांना सहकार्य करा असे सांगायला दिसत नाहीत.
सगळेच काम  सरकारी पातळीवर चालू आहे किंवा  एखादी संघटना! बाकी सगळे पोलिस आणि आरोग्य कर्मचारीच सांभाळताहेत. सध्याच्या दिवसात उणी दुणी काढायची वेळ नाही, पण तमाम शाहू फुले आंबेडकर भक्त, डावे बाराही महीने हिंदूंच्या चुका शोधून शोधून दाखवण्यात मश्गुल असतात ते सगळे दिवाभिता सारखे  लपून बसलेत. यांच्या सेवादल, युवक बिरादरी सारख्या  छान छान संघटना / कार्यकर्ते आहेत त्यांना सामाजिक भान असावे अशी अपेक्षा होती.
 एरवीच्या १२ महिन्यात उधळलेला उत्साह(उन्माद) घेऊन ही मंडळी मैदानात उतरली तर सरकारवरचा आणि वैद्यकीय टीमवरचा भार कमी होईल. हे सगळे स्वतःला दीन-दुबळ्यांचे, अल्पसंख्यकांचे तारणहार आणि समाज सेवक मानतात म्हणून हे लिखाण. माझा आतला आवाज सांगतोय की हे सगळे पंचतारांकित वृत्तीचे ह्यातलं काहीही करणार नाहीत. मात्र, करोनाचं संकट संपलं की सरकारचं हे चुकलं, सरकारने ते का नाही केलं वगैरे सूर लावून अभद्र आणि अमंगळ कोल्हेकुई नक्की करतील.

======================


How to live in Lockdown period of Corona Virus

सध्या लॉकडाउन चा काळ चालू आहे. आपल्या जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार होत आहे. पण तुम्हाला तुमच्या रोजच्या वस्तूंसाठी बाहेर पडावे लागेल. यासाठी खालील सूचनांचे पालन करा :-

🛑 १ व्यक्ती :- कुटुंबामधील एका प्रौढ व्यक्तीची बाहेर जाण्यासाठी निवड करा. फक्त तो/ ती बाहेर जाऊ शकेल. बाकी कोणीच जाणार नाही.

🛑 १ ड्रेस :- एकाच प्रकारचा आणि एकच ड्रेस त्या व्यक्तीला दरवेळी वापरायला द्या. शक्यतो पूर्ण बाह्याचा तो ड्रेस असावा. तो ड्रेस तुम्ही इतर कपड्यांमध्ये मिसळू देऊ नका.

🛑 १ पाकीट :- नेहमी एकच पाकीट वापरा. घरातील पैशांमध्ये त्या पाकिटातील चलनी नाणी, नोटा आणि कोणतेही कार्ड मिसळू देऊ नका.

🛑 १ सामानाची पिशवी :- दरवेळी एकच आणि तीच पिशवी सामान आणण्यासाठी वापरा.

🛑 १ वाहन :- एकच वाहन आणि त्याची एकच किल्ली नेहमी वापरा. सार्वजनिक वाहतूक करू नका.

🛑 १ वेळच जाणे :- सतत बाहेर जाणे टाळा. एकाच वेळी तुमची सर्व कामे करण्याचा प्रयत्न करा.

⛔तुमचा फोन सोबत घेणे / वापरणे टाळावे.

⛔गर्दी टाळा आणि तुमचे काम झाल्या झाल्या लगेच घरी परता.

⛔तुमचा नेहमीचा वापरात नसलेला हात किंवा कोपर वापरून दरवाजे उघडा, किंवा बटन दाबा.

🛑 तुम्ही घरी परतल्यानंतर :- तुमचे कपडे, पाकीट, पिशवी, किल्ल्या वेगळ्या पिशवीमध्ये ठेवा. त्यांना कोठेही मिसळू देऊ नका. कोठेही हात लावण्याआधी तुमचे हात आणि चेहरा संपूर्णपणे साबणाने / सॅनिटीझरने धुवून घ्या. तुमच्या फोनचा संपूर्ण भाग साबणाने / सॅनिटीझरने स्वच्छ करा.

📵 बाहेर जाताना फोन न वापरणे हाच सर्वात चांगला उपाय आहे.

लक्षात ठेवा, आपण रोगाचा प्रसार कधीच टाळू शकत नाही, पण त्याचा प्रसार कमी नक्कीच करू शकतो.

Corona virus duty nurse sharing her experience

सर्व भारतीय नागरिकांना नमस्कार व कळकळीची विनंती , सरकारी आदेशानुसार कृपया कुणीही घराबाहेर पडू नये।
"कोरोना वॉर्ड ची ड्युटी करताना चा माझा अनुभव शेअर करतेय, वेळ काढून वाचा"

कोरोना वॉर्ड ची ड्युटी करायला मी खूप उत्सुक होते,
पेशंट सेवा हिच खरी ईश्वर सेवा, असे म्हणत मी गेली २५ वर्षे हॉस्पिटल ड्युटी करत आहे .
स्वाईन फ्ल्यू च्या काळातही निडरपणे पेशंटची पुरेपूर काळजी घेतली। HIV /Hbsag /cancer /TB चे पेशंट कोणत्याही आजाराचे पेशंट असो कधीही ग्लव्हज-मास्क चा वापर केला नाही, पण।
पण आज त्याशिवाय पर्याय नाही म्हणून प्रोटेक्टीव्ह किट घालावी लागली .( माझ्यामुळे हा आजार इतरांना पसरू नये म्हणून) हा ड्रेस परिधान केल्यावरचा जोअनुभव होता, तो खुपच भयानक होता . गॉगल, डबल मास्क, तसेच शुजकव्हर,,,, हे सगळे खुपच अनकम्फर्रटेबल वाटत होतं. चष्म्यावर गॉगल तो ही कानामागे टोचत होता, शुजकव्हर चे इलास्टीक सारखे खाली खाली सरकत होत, चालताना अडखळत होते, डबल मास्क मुळे श्वास घेण्यास ही त्रास होत होता. धावपळ करुन घामनेच आंघोळ होत होती. तसेच मला cervical spondylitis चा त्रास असून
मानेचा पट्टा लावून ड्युटी करावी लागते, पण या कीट मुळे मानेचा पट्टा हि लावता आला नाही, त्यामुळे मानदुखीचा त्रास ही सहन करावा लागला. तो वेगळाच,

शिवाय ९ पैकी ४ कोवीड -१९ पॉझीटीव्ह पेशंट होते . काहीनकाही कारणाने सारखेच त्यांच्या रूममध्ये जावे लागत होते, कधी इंजेक्शन -मेडिसिन द्यायला, तर कधी ब्लड सँपल,इंट्रराकॅथ,कधी सलाईन संपले तर चेंज करायला, डॉक्टरांच्या राऊंड ला, कधी पेशंटचे घशाचे व नाकातील स्वाब घ्यायला ( डॉक्टरांसोबत) कधी जेवणाची, पाण्याची व्यवस्था आहे की नाही ते पहायला , कधी आॉक्सीजन लावायला।
शिवाय पाणी प्यायची इच्छा झाली तर पाणी ही पिता आले नाही, वॉशरुम ला जायचे होते पण तिथेही जाता आले नाही, पूर्ण ८ तास ( ड्युटी संपेस्तोवर), कारण प्रोटेक्टीव्ह किट देतांना, आम्हाला सांगण्यात आलं होतं की कीट जपून वापरा , स्टॉक पुरेसा नाही हे.

तसेच विना चहा-पानी धावपळ करतांना डोळ्यासमोर सतत परीवार उभा राहत होता, मनात एक भिती ही वाटत होती की, आपल्या मुळे आपल्या मुलाबाळांना संसर्ग (infection) झाला तर, हा विचार करून डोकं अगदी सुन्न होते. सगळ्या जगाची अवस्था काय झाली आहे हे आपण पाहतो आहेच , तेथील डॉक्टर -सिस्टर यांचीही अवस्था आपणास अवगत आहेच.
आणि बरेच अनुभव सांगण्यासारखे आहेच, पण ....थांबवते

तरीही स्वताच्या जिवाची पर्वा न करता, आम्ही सर्व हॉस्पीटल कर्मचारी तुमच्या साठी सदैव तत्पर आहोत, इथून पुढे आमची २४तास ड्युटी ही लागण्याची शक्यता आहे. आणि आम्ही ती ही करू तुमच्या साठी, पण,,,,
पण तुम्ही ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे, सरकार ज्या सूचना देतय त्याप्रमाणेच तुम्ही वागले पाहिजे, आज आणि आत्तापासून कुणीही घराबाहेर पडता कामा नये, साबण -पाणी, मास्क याचा वेळोवेळी उपयोग करा. हे सगळे ""तुमचा अनमोल जीव वाचवण्यासाठी "" चाललयं हे लक्षात घ्या.

अशावेळी सेवाभावी संस्थांनी, उद्योगपतींनी, जहागिरदार लोकांनी पुढे येऊन हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या उपयोगी वस्तूंचा -साहित्याचा पुरवठा केला पाहिजे . असे मला वाटते.
।। जीवो जीवस्य जीवनम।।
"प्रत्येक जीव दुसऱ्या अनेक जीवांवर स्वतः च्या अस्तित्वासठी निर्भर असतो"

सिस्टर सौ. सुवर्णा नाझरेकर , Pcmc hospital, pune


Nurses Share Coronavirus Stories
Coronavirus and Britain: A nurse from Kerala shares her experience
'My moral duty': the ex-NHS staff going back to fight coronavirus.
A nurse's coronavirus journal

Jokes on Corona in Marathi

😁😢😁😢😁😢😁😢
   सरकारला नम्र विनंती आहे. दाढीकटिंगचे  दुकान अर्धा तास तरी उघडा .
      साहेब  दाढी आणि डोक्यावरचे केस इतके वाढले आहेत. की भाजी घ्यायला बाहेर पडलो. तर एक  उत्साही समाजसेवा करणाऱ्याने माझ्या हातात पुरी भाजी चे पाकीट देऊन सेल्फी काढला. व ग्रुपवर पोस्ट केला. त्याग्रुपवर मी पण हो साहेब. 😭
    बायको म्हणाली तुम्ही भाजी आणायला गेले होते का ? पूरीभाजी खायला.🤔😔😢😁😁😁😁


===================

पुर्वी रामायण लागलं की रस्ते ओस पडायचे. आता रस्ते ओस आहेत म्हणून रामायण लागणार आहे...

रिश्ता वही सोच नयीं

===================
लाॅकडाउन के कारण 5 दिन से घर पर बैठा हुं , पत्नी कई बार आते जाते बोल चुकी है "पता नहीं यह बिमारी कब जाएगी"
🧐
समझ नहीं आता कि वह मुझे बोल रही है या कोरोना को?
===================

loksatta-mumbai-28-03-2020.pdf



You can dowanload Loksatta and read from following link:

https://drive.google.com/file/d/16chgtpmJiRHG-o2-KtIcAYSDTfzGsmhx/view?usp=sharing
===================

सर्व ट्रॅफिक शांत झाले असताना, गडकरींची टोल माफी म्हणजे. टकल्या माणसाला शाम्पू FREE दिल्या सारख आहे!!!
===================
Everything is not locked down ..

Sunrise is not locked down..

Love is not locked down..

Family time is not locked down..

Kindness is not locked down

Creativity is not locked down

Learning is not locked down

Conversation is not locked down

Imagining is not locked down

Reading is not locked down

Relationship is not locked down

Praying is not m locked down

Meditation is not locked down

Sleeping is not locked down

Work from home is not locked down

Hope is not locked down

Cherish what you have.

Locked down is an opportunity to do what you always wanted to do...

UNLOCK
YOUR OWNSELF
===================
क्वारंटाईनला मराठी शब्द सापडला




घरकोंबडा😜
===================

🙏प्रार्थना🙏
हे परमपिता परमेश्वर तेरा जादू चल गया,
इस जहान की सड़कें खाली हो गयीं 🚎🚛🛵 ,सारे आलम में शुद्ध हवा का झोंका चल रहा है,
सारे पेड़ पोधे हवा में झूम रहे है,
समुंदर में चलने वाली बड़ी बड़ी जहाज रुक गई🚝🚄🚅,
समंदर को अब कोई गंदा नहीं कर रहा,
लोग नॉनवेज खाना छोड़🦆 रहे  हैं तो मछलियां और चुजे मस्ती में डोल रहे है,
बूढ़े मां बाप का बेटा उसके पास बैठ कर 👨‍👨‍👦‍👦👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦 बातें कर रहा है ।
बच्चे अपने माता पिता के साथ खेल रहे हैं, पति पत्नि का shopping  pe झगड़ा नहीं हो रहा,
लोग एक दूसरे को समझ रहे है,
लोग सिस्टम का पालन करते नजर आ रहे है,
हे भगवान ये Corona नही, तेरी करूणा का ही नतीजा है
पर हे मेरे प्रभु जरा आहिस्ता ,
तेरे हाथो की मिट्टी से बने तेरे ये खिलौने देखना कहीं टूट न जाए ,
हम जानते है के तू नेचर को बेलेंस करने में लगा है ,
फिर भी थोड़ी मेहरबानी करना
हे प्रभु ! सभी स्वस्थ व सुखी रहें
===================

“आल्पस्” पर्वत आणि “करोना”

नेपोलियन बोनापार्ट चा जन्म फ्रांसमध्ये १७६९ मध्ये झाला होता आणि तो १८०४ ते १८१५ मध्ये राजा होता. ज्याच्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्द नव्हता. खरं म्हणजे तो म्हणायचा “फक्त मुर्खांनाच कुठलीही गोष्ट अशक्य वाटते”.

त्याला एकदा आल्पस् पर्वताच्या पलिकडे युध्दासाठी जायचे होते. आल्पस् पर्वत तोपर्यंत कुणीच पार केला नव्हता. असाध्य अशीच गोष्ट होती ती. नेपोलियन त्याच्या सैन्यासहीत स्वारीवर निघाला. त्याचे सैनिक चिंतेत होते. घाबरले होते. वाटेत नेपोलिअन ला एक म्हातारी भेटली.
ती त्याला म्हणाली “तू तुझ्या सैन्याला घेवून माघारी फिर. आतापर्यंत ज्याने ज्याने आल्पस् पर्वत पार करायचा प्रयत्न केला, कुणीच जिवंत परत आलेलं नाही.”

हे ऐकल्यावर त्याचे सैनिक अधिकच घाबरले. पण नेपोलिअनने आपल्या गळ्यातला हार काढला आणि त्या म्हातारीला बक्षिस दिला. नेपोलिअन म्हणाला “आज्जी, तुझ्या या बोलण्याने माझा हौसला अजून बुलंद झाला. चला रे सैनिकांनो!”

नेपोलिअन आपल्या सैनिकांना पुढे म्हणाला “मी तुम्हाला आल्पस् पर्वताच्या पायथ्याशी घेवून जातो. तुम्ही पर्वत पाहून नंतर ठरवा आपण पुढे जायचे की नाही. तुम्ही म्हणालात तर तेव्हा आपण मागे फिरू”

हे ऐकल्यावर सैनिक उत्साहाने तयार झाले आणि सर्व पुढे कुच करू लागले.

ब-याच छोट्या छोट्या टेकड्या पार केल्यावर ते सर्वजण एका पहाडापाशी आले.
सैनिकांनी विचारले “हाच आल्पस् पर्वत का?”
नेपोलिअन उत्तरला “नाही. नाही. आल्पस् तर यापेक्षा दीड पटीने उंच आहे. आल्पस् आला की मी सांगेनच तुम्हाला.”

सर्व पुन्हा पुढे निघाले. काही काळाने हा डोंगर उतरल्यावर एक मोकळे मैदान लागले. आपण उघडा माळ म्हणतो ना तसे.
किती तरी वेळ चालल्यावर सैनिकांनी त्याला विचारले “दूरवर काही पर्वत दिसत नाही. अजून किती लांब आहे आल्पस्?”

नेपोलिअन उत्तरला “कुठल्या आल्पस् ची गोष्ट करताय तुम्ही? आल्पस् आपण कधीच पार केला!”

२१ दिवसांचा लाॅक आउट, संचारबंदी आणि विदेशातून येणा-या बातम्या यामुळे मनातले “करोनाचे सावट” हे सर्व त्या “आल्पस्” पर्वतासारखे आहे. पण घाबरायचे काही कारण नाही. आपण सर्व सरकार वेळोवेळी देत असलेल्या सुचनांचे पालन करत राहुया. अशक्य काहीच नाही. आपण करोनावर कधी मात केली हे आपल्यालाच समजायचे नाही.
Let’s be together and fight out ... let’s follow the instructions seriously to implement social distancing.
===================

जैविक युद्धतिसऱ्या महायुद्धाचा ऐक भाग*
"कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने संपूर्णपणे नवीन अश्या व्हायरसचा वापर केला आहे आणि तोही जलदगतीने संसर्गाने पसरणारा. "जैविक युद्ध" हे अणुयुद्धापेक्षाही घातक परिणाम घडवून आणणारे असते. ह्यामुळे लाखो-करोडो लोक रोगग्रस्त तर होतातच पण त्या राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळतो.
               कोणालाही एक प्रश्न पडेल की जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर स्वतःच्या नागरिकांवर का केला..? सर्वात पहिली गोष्ट चिनी राज्यकर्त्यांना चिनी जनतेविषयी जराही आपुलकी नाही. त्यामुळे उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोटं उगारलं तर चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील की आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. एकंदरीत 'सेफ गेम'.

               चीनचे वुहान शहरामध्ये एक संस्था आहे. वुहान इस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूंवर संशोधन  येते आणि चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार १५०० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत. त्याच वुहान शहरामध्ये कोरोनाचा सर्वप्रथम फैलाव होतो. सुरवातीच्या काळात एक डॉक्टर ह्या व्हायरसबद्दल इतर डॉक्टरांना सावध करतो. त्या डॉक्टरला अटक होते. त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की असा कोणताही व्हायरस नाही आहे आणि ह्यापुढे अशा अफवा पसरवणार नाही. एकप्रकारे प्रकरण दाबलं जात. पुढे तोच डॉक्टर कोरोनामुळे मरतो. पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरतो. पण चीनचा आर्थिक कणा मनाली जाणारी शांघाय आणि राजधानी बीजिंग ह्या शहरांमध्ये प्रभाव जाणवत नाही. जरी जाणवला तरीही अगदीच नगण्य.  त्यानंतर चीनमध्ये तो व्हायरस नियंत्रित व्हायला सुरुवात होते. ह्याचाच अर्थ काय तर कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच  चीनकडे त्याच औषध तयार होते. सगळं कसं चपखल ठरवून घडवून आणल्यासारखं आहे.
               ह्या सगळ्यातून चीनला काय फायदा झाला...??? सध्या व्हाट्सअप्प वर ह्या विषयावर अनेक मेसेजेस फिरत आहेत.  चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. सगळ्या विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. वगैरे वगैरे... मेसेज चुकीचे नाहीत पण आधीच हे मेसेज सगळीकडे पोहोचले आहेत त्यामुळे त्यावर फारसं लिहित नाही. कालच एक बातमी वाचली ती अशी की चीनने स्पेनला ४३२ मिलियन युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय समानाची निर्यात केली. ह्यावरूनच समजत चीन किती तयारीत आहे. पण जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही तर सामरिक ताकद आणि व्युहरचनाही तितकीच प्रबळ असायला हवी आणि चीनला ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ह्या कोरोना प्रकरणामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत. त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी एक वर्ष मागे जावं लागेल.

               जुलै २०१९ मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन ह्यांनी अचानक अमेरिका भेट घेलती होती. त्या पॅराग्वेला जात असताना मध्ये अमेरिकेत स्टॉपओव्हर साठी थांबल्या होत्या असे सांगण्यात आले. पण त्या मधल्या काळात त्यांच्या अमेरिकेमध्ये ज्या काही भेटीगाठी झाल्या त्यावरून तरी पॅराग्वेला जाणे हे निमित्त होते असेच समजते. चीनने ही ह्या भेटीवर सडकून टीका केली होती. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची आजवरची पहिलीच अमेरिका भेट, दौरा इतका घाई गडबडीत झाला होता. आणि ह्या भेटीनंतर हाँगकाँग मध्ये लोकशाहीवादी आंदोलनांनी जोर धरला. चीन ह्या सगळ्या आंदोलनामध्ये अडकून पडला आणि चीनच्या पुढील सामरिक योजनांना खीळ बसली. त्यातही तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटी आधी चीनने तैवान जवळ लष्करी सरावांची तीव्रता वाढवली होती. ह्या सगळ्या घटनाक्रमाचा सरळ अर्थ असा निघतो की चीनने तैवानवर हल्ला करण्याची सगळी तयारी केली होती. त्याची कुणकुण लागताच तैवानच्या राष्ट्राध्यक्षा घाई गडबडीत अमेरिकेला गेल्या. त्यांनतर अमेरिकेने हाँगकाँग मधील आंदोलनांना पाठबळ देऊन त्याची तीव्रता वाढवली. चीन स्वतःच्याच क्षेत्रीय संघर्षात अडकून पडला. चीनने हाँगकाँग मधील आंदोलनामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप केला होता, हेही विसरून चालणार नाही.
               हे हाँगकाँग प्रकरण जोरात सुरू असताना मी व्हाट्सअप्प वर एक छोटा लेख शेअर केला होता. त्यावेळी मी त्यात काही वाक्य लिहिली होती ती अशी की, हाँगकाँग मधील आंदोलन हे चिनी ड्रॅगनच्या घशात अडकलेला काटा आहे. तो तसाच ठेवता येत नाही आणि काढताही येत नाही, अशी अवस्था झाली होती. तो काटा ड्रॅगन कसा निस्तरतो त्यावर पुढील घटनाक्रम अवलंबून आहे. चीनने तो काटा सहज काढलाय तोही दुसऱ्या जहरी काट्याने. तो जहरी काटा आहे कोरोना व्हायरस. ज्याप्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत गेला त्याप्रमाणात हाँगकाँग मधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हाँगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही. दुसरा फायदा असा झाला की अमेरिकेसोबत जे व्यापारी युद्ध सुरू होतं तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यामध्ये चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे. पण अमेरिका मात्र मेडिकल इमर्जन्सी मध्ये पुरती अडकली आहे आणि अमेरिकेचा आशियातील सर्वात मोठा मित्र देश भारतही. ह्या सर्व घटनांचा अर्थ एकच होतोय तो म्हणजे येणाऱ्या लवकरच्याच काळात चीन शेजारील दोन देशांवर हल्ला करू शकतो. ते सॉफ्ट टार्गेट देश म्हणजे तैवान आणि दक्षिण कोरिया. हे सर्व अमेरिकेतील मेडिकल इमर्जन्सी संपण्याआधी होण्याची शक्यताच जास्त आहे. जेणेकरून अमेरिकेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करता येणार नाही.

               आता ह्या सगळ्याचा आपल्याशी- भारताशी काय संबंध.??? तर संबंध आहे. गेल्या महिन्यात एक घटना समोर आली होती ज्याकडे कोणीही फारसं गंभीरपणे पाहिलं नाही. भारतीय नौदलाने चीनचे मालवाहतूक करणारे एक जहाज ताब्यात घेऊन कांडला बंदरात आणले. त्यात बॅलेस्टिक मिसाईल्स लाँच करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे सुटे भाग होते. चीन त्यांच्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नेहमी आक्रमक असतो. पण हे जहाज पकडल्यानंतर चीनकडून जहाल प्रतिक्रिया आली नाही. कारण ह्या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय संघटनांकडे तक्रार होऊ शकते. म्हणून चीनने नमते धोरण घेतले. पण हे युद्ध साहित्य पाकिस्तानात पाठवून चीन कसली तयारी करत होता...??? एक गोष्ट लक्षात घ्या जरी भारत चीनचा महत्वाचा व्यापारी भागीदार असला तरीही चीनला महासता बनायचं असेल तर भारत हा एकच अडसर ठरतोय. भारताबाबत चीनची भूमिका तुकडे पाडण्याचीच आहे. अनेकदा चिनी वृत्तपत्रांतून भारताचे तुकडे करा अशा प्रकारचे मजकूर छापून आले आहेत. भारताचा अडसर बाजूला करण्यासाठी चीन कोणतीही पातळी गाठू शकतो. भारतात कोरोनाचा फैलाव होणे हे अपेक्षितच होते. परंतु तो थेट चीनमधून न येता इतर देशातून आला. त्यानंतर वैद्यकीय साहित्यांची चीनला होणारी निर्यात राखून भारत सरकारने चीनला योग्य तो संदेश दिलाच आहे. जर तैवान आणि दक्षिण कोरिया चीनच्या ताब्यात आले तर संपुर्ण ईस्ट चायना सी आणि साऊथ चायना सी म्हणजेच संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चीनचे वर्चस्व निर्माण होईल. अशा परिस्थितीत अमेरिकेला एकट्याने चीनचा सामना करणे अवघड जाईल. अशा वेळी अमेरिका भारताकडून सहकार्य मागेल. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनकडून भारताविरुद्ध संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हे जर मला-तुम्हांला समजतय तर भारत सरकारला नक्कीच ह्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहीत असणार. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार आधीपासूनच तयार आहेत. पण मग आम्ही काय करायचं....???
               आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करायचे. आजही आम्ही युद्धामध्येच आहोत आणि उद्याही युद्धामध्येच असणार आहोत. मला नेहमीच इस्रायली जनतेचे फार कौतुक वाटते. युद्ध असो की इतर आणीबाणी प्रत्येक इस्रायली नागरिक हा एक सैनिक बनतो. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही. तर लोकनियुक्त सरकारला (मग ते कोणत्याही पक्षाचे असो.!) पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्वाचे काम आहे. *मित्रांनो, अनेक जण विचारतात की तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार...??? पुन्हा चुकताय... तिसरे महायुद्ध सुरू होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. ह्या २०२० सालापासून ह्या तिसऱ्या महायुद्धाचा अंतिम भाग सुरू झालाय जो अजून ४-५ वर्षांनी संपेल. ह्यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल तर ते तुमच्या आमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले असेल. "कोरोना" व्हायरसने हे सिद्ध करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. *युद्धतंत्र बदलत आहेत. ह्यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे  ह्यापुढे आम्ही कसे वागतो, येणाऱ्या कठीण प्रसंगांना एक देश, एक राष्ट्र म्हणून कसे सामोरे जातो ह्यावरच आपल्या भारत देशाचं भवितव्य अवलंबून आहे.

© सुमित शिर्के.
===================

अश्मयुगीन लोकांसारखे जीवन झाले....


शाळा नाही
ऑफीस नाही
काम नाही
नुसतं खायचं
आणि गुहेत राहायचं....

आणि शिकार करायला गेल्यासारखे किराणा आणायला जायच.
😛😛😛😆😆🤣😂😂😜😂😂😂😛😛😂😛😂😂😂😂
===================

काही शब्द ब्रम्हांडातुन गायबच झालेत.....
१ कुठे आहात?
२ घरी कधी येणार? 😳😳😳
===================


===================

Bastard China is enemy to all developed countries

--------------------------------------
भारताचाच नव्हे, तर सर्वच प्रगत राष्ट्रांचा घातक शत्रू -
--- हरामखोर चीन
----------------------------------------

पिचक्या डोळ्यांनी "हिंदी चिनी भाई भाई" घोषणा देणाऱ्या चीनने आपल्यावर अतिविश्वास ठेवणाऱ्या भारतीय पंतप्रधान पं. नेहरूंचा कसा विश्वासघात केला होता, आणि भारताच्या पाठीत कसा खंजीर खुपसला होता, याची जाणीव व वेदना प्रत्येक भारतीयाला आजही आहे. दुर्दैवाने, त्यानंतरही भारताने चिरकुट पाकिस्तानलाच शत्रू मानत वाटचाल केली. चीनची दहशत मोडून काढण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची वेळ यावी लागली.

नरेंद्र मोदींच्या काळात भारताचा प्रभाव जगात वाढत गेला. मुख्यतः चीनचे दोन शत्रू भारत आणि अमेरिका चांगले  मित्र झाले. चीनच्या आंतरराष्ट्रीय सामरिक षडयंत्राना भारताने मोडता घातला. यामध्ये अरुणाचल प्रदेशातली घुसखोरी असेल, श्रीलंका, बांगलादेश अशा छोट्या देशांना अंकित करून सामुद्रिक ताकद वाढवण्याचे चीनचे कारस्थान असेल, चीनची शस्त्रवाहतूक करणारी बोट गुजरात बंदरात ताब्यात घेण्याची भारताची साहसी कृती असेल, दलाई लामाना संपवुन तिबेट हडपण्याची योजना उधळण्याची भारताची हिंमत असेल, या प्रत्येक ठिकाणी भारताने चीनला मात दिली. चीनच्या महत्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड योजनेला सुद्धा भारताने ब्रेक लावला.भारताने प्रथमच या काळात पाकिस्तान नव्हे, तर चीन आपला शत्रू मानून आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा बऱ्यापैकी यशस्वी पल्ला गाठला. पाकिस्तानला कधी उडवून लावले हे पाकला स्वतःलाही कळले नाही.

धूर्त चीनच्या एक गोष्ट लक्षात आली, की नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारताला युद्धात रोखणे कठीण आहे. पण भारताला रोखल्याशिवाय महासत्तेच्या मार्गातली त्याची अडचणदेखील दूर होणार नव्हती, हे तेवढेच सत्य होते.

समोरासमोर युद्ध कोणालाच परवडणारे नव्हते. स्ट्रॅटेजीकल युद्धात भारत आपले आंतरराष्ट्रीय वर्तुळ विस्तारत बाजी मारत होता. भारताच्या पायात अडकवायला पाकिस्तानचा खोडा पण आता बिनकामाचा झाला होता. दुसरीकडे अमेरिकेने व्यापारी क्षेत्रात दबाव आणत चीनला चाप लावला होता. ब्रिटनकडून मुक्त झालेल्या हाँगकाँगला तिथे स्वायत्तता हवी होती. चीनच्या दादागिरीविरोधात तिकडे मोठे आंदोलन सुरू झालं होतं..

आणि मग अखेर चीनने निर्णायक युद्ध सुरू केलं. यावेळी प्रथमच त्याने जैविक अस्त्राचा वापर केला. अगदी निच्चड धुर्ततेने आपल्याच देशाच्या एका प्रांतातून तो केला आणि कोरोना व्हायरसने चीनमध्ये घातलेल्या हैदोसाच्या, मृत्यूच्या थैमानाच्या बातम्या, व्हिडीओ जाणीवपूर्वक प्रसिद्ध होऊ लागल्या.

सर्व जगाचे लक्ष त्याकडे सहानुभूतीपूर्वक लागले असताना अनेरीकेने हि चीनची हलकट चाल असल्याचे खळबळजनक विधान केले. वास्तविक अमेरिका हा काही पोरकट देश नाही, महासत्ता आहे. त्यामुळे या विधानामागे काहीतरी तथ्य निश्चितच होते.

आणि अखेर, चीनच्या पोलादी भिंतीतुनही त्याचा हलकट चेहरा उघड झाला.  आपली रेषा वाढवताना दुसऱ्याची रेषा पुसण्याची नीच योजना उघड झाली. महासत्तेच्या सदऱ्याला पापाची लागलेली ठिगळे उघडी पडली.

चीनचे वैशिष्टय म्हणजे त्यांच्या कारभाराभोवती असलेला हुकूमशाही राजवटीचा पोलादी पडदा! त्या आडच्या जगात नेहमीच काहीतरी भयानक घडत असते, पण सहसा समोर येत नाही. प्रसार व प्रचार माध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत सर्वकाही सरकारच्या मुठीत! कारभारात कुठेही दयामाया नाही. आंदोलने मोडून काढताना चीन नेहमीच निर्दयी होतो. आपल्या कोणत्याही योजनेच्या आड येणाऱ्याना संपवण्यात हयगय केली जात नाही. मग ते कोवळे विद्यार्थी असोत, कामगार असोत किंवा परधर्मीय आंदोलक, इथे सर्रास गोळ्या घालूनच संपवले जातात.

पण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी काही पुसट पुसट रेषांवरून चित्र समोर येतेच.

वुहान प्रांतात कोरोनाने थैमान घातलं आणि पुसट रेषातून स्पष्ट सत्य समोर आलंच.

हि चित्तरकथा सुरु झाली चीनच्या अतिशय सुंदर व प्रगत अशा वुहान शहरामध्ये! इथे वुहान इस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी हि संस्था आहे. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूंवर संशोधन होते. साधारणत: १५०० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत.

कोरोनाचा सर्वप्रथम फैलाव झाला तो याच अत्याधुनिक शहरातून! व्हायरल इन्फेक्शन व्हावे अशी जराही अस्वच्छता इथे नाही. बरे, चायनिज लोकांच्या आहारामुळे तो झाला असेल, तर तो आहार पिढ्यानपिढ्या तसाच आहे. मग आताच ....???

इथून सुरु होते पोलादी पडद्याआडची आसुरी करणी! काही वर्षापूर्वी संशोधित झालेला कोरोना विषाणू ज्याबद्दल अनेकांना माहिती होती. पण अचानक एक डॉक्टर या व्हायरसचे संकट फैलावणार असे सांगून इतर डॉक्टरांना सावध करतो. त्या डॉक्टरला अटक होते. त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की असा कोणताही व्हायरस नाही, तो गैरसमज होता आणि ह्यापुढे मी अशा अफवा पसरवणार नाही. प्रकरण दाबलं जातं. पुढे कोरोना वुहानमध्ये अक्षरश: मृत्यूचे थैमान घालतो. त्यात "तो" डॉक्टरही कोरोनामुळे मरतो. पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरतो.

पण....  चीनची राजधानी बीजिंग व समृद्ध अतिप्रगत शहर शांघाय मात्र यातून सहीसलामत सुटतं. अचानक चीनमध्ये हि साथ आटोक्यात येते आणि ती पसरते इटली, स्पेन, युरोप पासून अमेरिकेपर्यन्त! इकडे भारतात, त्यातही भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई-महाराष्ट्रात!

इतर देशांप्रमाणे भारतात देखील संपुर्ण लॉकडाऊन होते, पूर्ण २१ दिवसासाठी! भारतासारख्या देशात, जिथे सामाजिक दृष्ट्या नेहमी लोक मिसळलेलेच असतात अशा ठिकाणी हे सारे कठीणच होऊन बसते. केंद्र व राज्य सरकारला बळाचा वापर करावा लागतो. संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था यात कोलमडण्याची शक्यता आहे. समाजाच्या मानसिकतेत मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. थोडक्यात काय तर वेगाने प्रगतीकडे चाललेला देश रुळावरून घसरणार हे स्पष्टच झालं!

पण दुसरीकडे एक रहस्यमय गोष्ट घडलेली आहे. ज्या देशात सगळयाच सुविधांची वानवा आहे, अंदाधुंदी आहे, ज्या राष्ट्राने आर्थिक परिस्थितीमुळे लॉकडाऊन करण्यास पण असमर्थता दाखवली, त्या पाकिस्तानमध्ये हि साथ खरं तर वाऱ्यासारखी पसरली पाहिजे होती. साध्या ताडपत्रीची स्वच्छता गृहे, त्याचे तंबूपर्यन्त येणारे पाणी, उखडलेले तंबू, सामाजिक जाणिवेचे कसलेच भान नसलेली जनता हे सगळे नकारार्थी घटक असतानाही तिथे मात्र ही साथ अचानक आटोक्यात आलेली दिसते.

चीन आणि पाकिस्तानमध्ये साथ आटोक्यात आली असता, ती इटली, स्पेनमध्ये जीवघेणे थैमान घालते. भारतात हाय अलर्ट लागतो. अमेरिका कोलमडते. इतर अनेक देश प्रभावित होतात.

आणि इथंच मग समोर येतो चीनचा हिडीस चेहरा! गडगडलेल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजारावर कंपन्यावर चीन कब्जा करतो.  संकटात आलेला देश, स्पेन, ४३२ मिलियन युरोच्या वैद्यकीय सामानाची खरेदी चीनकडून करण्यास मजबुर होतो. उपाय आपल्या हाती ठेवत धंदा करण्याची हि सुरुवात आहे. आपणच जगावर पेरलेल्या संकटातून तो आर्थिक व्यवहारांची संधी मिळवणार. प्रचंड नफा कमावणार. तसेही वुहानचे थैमान हा हिशोबी स्टंट होता. भीतीच्या धंद्याची ती जाहिरात होती. बाकीच्या देशातील जनतेच्या आयुष्याशी खेळत त्यांचा विकासदर पार रसातळाला न्यायचा आणि आपली रेषा वर नेतानाच इतरांची रेषा पुसायची असा राक्षसी डाव हरामखोर चीनने साधला आहे.

यातून भविष्यात काय उगवणार हे माहीत नाही. पण जे पेरावे तेच उगवते हाच नियम आहे. तिसरे महायुद्ध जैविक शस्त्र वापरून चीनने सुरु केलेलेच आहे. महासत्ता होण्याच्या राक्षसी इच्छेने सगळ्या नितिनियमांची राख करत, मानवी आयुष्याशी खेळत हि सुरुवात झाली आहे. अनेक राष्ट्रांना याचा त्रास होणार आहे. या परिस्थितीचा फायदा घेत तैवान, दक्षिण कोरिया या शत्रूराष्ट्रांना चिरडण्याचा डाव तर चीन खेळणारच!

आता प्रश्न आहे की या अचानक हल्ल्यात कोलमडलेली भारत, अमेरिकेसह अन्य राष्ट्रे कधी व कशी उठून उभी राहणार आहेत! पूर्वीच सांगितल्याप्रमाणे पेरलेले तर उगवणारच.. फक्त कधी, कुठे आणि कसे हे प्रश्न आज तरी काळाच्या उदरात आहेत! चीनच्या धंद्याची किंमत कोणाला किती मोजावी लागेल आणि चीनला या धंद्याची किंमत कशी मोजावी लागेल, यावरच नव्या युद्धपर्वाची गणिते असणार आहेत.

Bastard China is enemy to all developed countries
list of countries against china

sinophobia mean in english

asiaphobia

sinophobia pronunciation

chinese immigrants during the 19th century were unable to become american citizens because

chinese in usa

anti chinese coronavirus

Page navigation

How to save money on Corona Virus Lockdown Period

माझे नाव आहे डॉ.प्रवीण कुलकर्णी मी तुम्हाला व तुमच्या विचारांना बदलून देतो.

मी आत्ता जे काही सांगणार आहे त्यामुळे घाबरू नका, हा लेखनप्रपंच तुम्हाला सावधान करण्यासाठी आहे. गरीबाला सरकार मदत करतय. श्रीमंताचे फारसे काही बिघडणार नाही. पण कनिष्ठ व मध्य मध्यमवर्गीय वर्गातल्या लोकांनी स्वतःच स्वतःची मदत आत्तापासूनच सुरू करायचीय.

म्हणजे आत्ता जो काही पैसा तुमच्याकडे आहे. तो पुढचे सहा महिने कसा पुरेल हे आजपासून ठरवा व तो पुरवता आला पाहिजे असे नियोजन करा.  तुमच्याकडे असणाऱ्या पैशांचे  व खात्रीलायक येवू शकणाऱ्या पैशांचे नियोजन पुढील सहा महिने तोच पुरवून पूरवून वापरायचा आहे. लक्षात ठेवा सरकारने गरीबांचे जुलैपर्यंतचे नियोजन केलय याचा अर्थ हे लॉकडाउन वैगैरेचा काळ जुलैपर्यंत वाढू शकतो असा माझा कयास आहे.

आता समजा जुलैपर्यंत तुम्हाला काही कमवायला बाहेर पडता येणार नाही. व रोजचे खर्च चालूच रहाणार आहेत. त्यानंतर सगळ चालू व्हायला तुम्ही ज्या छोट्यामोठ्या कंपनीला किंवा तुम्ही जो छोटामोठा व्यवसाय करताय तो पुन्हा सुरू होवून फायदा किंवा पगार मिळायला पुढचा एक महिना लागेल. म्हणजे अॉगस्टच्या मध्यावर कुठेतरी तुमच्याकडे पैशांची आवक सुरू होवू शकते. त्यातही तुम्ही याअगोदर जितके कमवत होता तितके मिळतीलच याची खात्री नाही. म्हणून तुमच्याकडे 1)एप्रिल,  2)मे, 3)जून, 4)जुलै 5 वा अॉगस्ट इतके महिने पकडून तुमच्याकडे असलेली बचत वापरावी लागेल. ज्याची कमाई कोरोनामुळे थांबली आहे. त्यांनी या सुचनेचा आवश्य विचार करावा. आज आत्तापासूनच हा विचार करा. शक्यतोवर आपल्याकडे आहे त्यातच भागवायला हवय. रात्र वैऱ्याची आहे.

तेंव्हा या काळात उधारी उसणवारी टाळा.आर्थिक नियोजन बुध्दी चालण्यासाठी व घरात शांतता राखण्यासाठी फायदेशीर ठरते. अशा नाजुक प्रसंगात सावधानता, काटकसर खूप महत्वाची ठरते.

आत्ता 4 किलो तेल लागत असेल तर दोन किलोत भागवायला लागेल. अशा अनेक गोष्टी असतील शोधा. याला लुप होल्स म्हणतात. जे कमी वापरले तरी चालते व जे वापरलेच नाही तर काही बिघडत नाही.

अशा कमी करता येणाऱ्या व न वापरू शकणाऱ्या वस्तू गोष्टी टाळा याला मिनिमलिजम् असेही आपण म्हणू शकतो. बघा तुमचे आमचे संसार हातावरचे आहेत. महिण्याचं ठराविक उत्पन्न व खर्च  याची सांगड घालता घालता नाकी नवू येतात. त्यात आजारपणं, पै पाहुणे सण वार हे सगळ सांभाळताना तारेवरची कसरत असते. आणि सरकारच्या लेखी आपण गरीब नसून मध्यमवर्गीय असतो. आपल्याला फारतर इएमआय भरला नाही तर त्यावर लागणारा दंड माफ केला जावू शकतो किंवा इएसआय पीएफ सरकार भरेल इतकेच. तेंव्हा काटकसर व भावनिकतेला आवर यावरच आर्थिक नियोजन करा.आहे ती परिस्थिती स्विकारावी लागेल. कुठल्याही कर्ज खात्याला जोडलेल्या अकौंटला पैसे न ठेवता अशा अकौंटला ठेवा तुमचे पैसे बँक परस्पर कापू शकणार नाही. तुम्हाला हे अकौंट सहज वापरता येईल. समजा हे सगळं खूप  लवकर निवळलं तर पुढे खर्चायला तुम्हालाच मिळतील जे शिल्लक रहातील ते.

Tea for coronavirus- Methylxanthines

डॉक्टर लि वेनलियांग, चीन मधील सुप्रसिद्ध डॉक्टर ज्यांनी करोना व्हायरस विषयी सत्य जगास सांगितले म्हणून त्यांना शिक्षा झाली, त्यांनी कोविड-19 वायरस वर रिसर्च करताना जे केस पेपर्स पुढील रिसर्च साठी फाईल केलेले आहेत त्यामध्ये या विषाणूवर उपचार सांगितलेले आहेत.

मिथिलेक्सन्थाईन थिआओब्रोमाईन आणि थिओफिलाईन methylxanthine theobromine theophylline हे केमिकल कंपाउंड मानवी शरीरामध्ये उत्तेजना तयार करू शकतात. ज्यामुळे हे विषाणू आपल्या शरीरातून काढून टाकण्यासाठी मदत होते. सरासरी व्यवस्थित प्रतिकारशक्ती असलेल्या माणसाच्या शरीरातून हे विषाणू या केमिकल्स च्या मदतीने काढून टाकता येतात.

याहीपुढे जाऊन सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे केमिकल्स, ज्यांचा उच्चार इतका अवघड आहे आणि चायनीज लोकांना समजण्यासाठी अवघड आहेत याला भारतामध्ये चहा असे म्हणतात. होय. आपला रोजचा चहा.

यामध्ये अलरेडी हे सर्व केमिकल्स उपलब्ध आहेत ज्या मधील  मिथिलेक्सन्थाईन शरीरातील कॅफीन उत्तेजित करतो. चहा मध्ये दुसरे थिआओब्रोमाईन आणि थिओफिलाईन सारखे दोन कंपाऊंड आहेत ते चहा वनस्पती तिच्यावर हल्ला करणारे जंतू आणि इतर प्राणी यांना दूर ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या निर्मिती करते.

कोणाला हे समजले असते की हे सर्व चहामध्ये उपलब्ध आहेत व हे या विषाणूंचा प्रतिकार करू शकतात आणि हेच कारण आहे की चीनमधील भरपूर सारे पेशंट बरे होत आहेत. चायना मधील दवाखान्यातील कर्मचारी एक औषध म्हणून अशा रोग्यांना दिवसातून तीन वेळा चहा देत आहे. यामुळे या सर्व महामारी चे केंद्रस्थान असलेले शहर वुहान येथे लोक बरे होत आहेत आणि येथील विषाणूचा प्रसार जवळजवळ संपूर्ण थांबला आहे.

कृपया हा मेसेज आपले मित्र आपल्या कुटुंबासोबत आणि इतरांसोबत शेअर करून चहा मधील या गुणधर्माची ओळख सर्वास करून द्यावी.

pine needle tea for coronavirus

tea for coronavirus cnn news

methylxanthine theobromine theophylline

INDIAN CULTURAL VALUES AND THEIR IMPORTANCE

एक जण म्हटला-आपण मंदिराला देणगी न देता हॉस्पिटल्स उभारावी आणि पुढच्या पिढीला हेच सांगावे.
त्याला उत्तर:-

इटली मध्ये दुसऱ्या नंबरची आरोग्य सेवा आहे असं म्हणतात

अमेरिकेत पैसा/ हॉस्पिटलची काय कमी आहे ?

तेथील साथ जी भारता बरोबरच सुरु झाली ( 30 जानेवारी च्या आसपास) तरी तेथे प्रचंड संक्रमण का झाले मग? आणि आपल्याकडे का कंट्रोल मध्ये आहे ?

हॉस्पिटल / शाळा  हव्यातच पण...पण, धर्म आणि संस्कृतिचा बळी देऊन कदापि नाही 🙏

पुढच्या पिढीला भारतीय संस्कृति, सनातन धर्म हात जोडून सांगा

 आम्ही वेडे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करुन स्वतःच्या देशाला, धर्म-संस्कृतिला नावे ठेवणारे 😢

 👉🏻 हात जोडून अभिवादन करणे आज जगाने स्विकारले आहे

👉🏻 आपल्याकडे १४ दिवसाचे सूतक हे quarantine सारखेच !

👉🏻 बाळ-बाळांतीणीला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून १० दिवसाची वृध्दी पाळणे !

👉🏻 जुन्या काळात स्त्रीयांना आराम नसायचा, तो मिळावाच  म्हणून ४ दिवसाचे रजोधर्म पालन, self quarentine !

👉🏻 साप शेतकऱ्याचा मित्र उंदीर खाणारा, म्हणून सापाची पुजा नागपंचमीला ! # कृतज्ञता

👉🏻 जे दिवे वर्षभर प्रकाश देतात त्यांची एका दिवशी पुजा "दिप धुती अमावस्या ! # कृतज्ञता

👉🏻 नद्या ह्या सर्व सजीवांसाठी आवश्यक, त्या दूषित होऊ नयेत म्हणून नद्यानां मातेची पदवी, पावित्र्य जपावे म्हणून ! लग्नाच्या मंगळाष्टकात त्यांचा आवर्जुन उल्लेख आयुष्यभर लक्षात राहावा म्हणून-गंगा सिंधु गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेंद्र तनया ! # कृतज्ञता

👉🏻 वटपोर्णिमा / तुळस- झाडांचं महात्म्य समजावे म्हणून वट पुजा, त्यातुन पडणारे पाणी मातीला सुपिक करते, वड़ाखालची माती शेतकऱ्याला खतासारखी, तुलसी पुजन ! # कृतज्ञता

👉🏻 गोमाता- आईचे दूध दोन वर्ष पितो, पण गाईचे आयुष्यभर, म्हणून तीला मातेचा दर्जा ! तिचे शेण/गोमूत्र कृषिप्रधान भारतात बहुमोल खत शिवाय ती शेतात कष्ट करणारे बैल देणारी, म्हणून दिवाळीची सुरुवात गाय-वासराच्या पुजनाने-वसुबारस # कृतज्ञता

👉🏻पोळा- बैल आमच्या बापासारखा आमच्यासाठी शेतात राबतो, कृषिप्रधान भारताचा कणा, म्हणून पोळ्याला त्याचे पूजन # कृतज्ञता

👉🏻होळी/ धुलिवंदन- जीवनातल्या टाकाऊ गोष्टी सोडा-जाळा हे सुचवणारा सण, वसंताच्या आगमनाला सृष्टीला नवचैतन्य येते, नवी पालवी फुटते, निसर्ग रंगाची उधळण करतो, म्हणून धुलिवंदनाचा सण सर्व भेद नष्ट करुन रंगात रंगवणारा # कृतज्ञता

👉🏻 चांद्र मास पण सौर वर्ष- आपले महिने चंद्रगतीवर आधारीत २८/२९ दिवसाचे, म्हणून वर्षाचे दिवस कमी कमी होतात, या कारणाने परत गणना मूळ पदावर यावी म्हणून दर तीन वर्षानी धोंड्याचा महिना-पुरुषोत्तम मास, किती वैज्ञानिक !!!

खूप कांही सांगण्यासारखे आहे, काय म्हणून सांगावे ? विज्ञाच्या कसोटीवर घासता येणारा हा सनातन धर्म आहे, ऋषि-मुनींनी निर्माण केलेली संस्कृति आहे ही !
आज कोरोनाच्या साथीत सर्व जग आपल्या प्रथा पाळत आहे # प्रेत-दहन !

म्हणून पुढच्या पिढीला हे शिकवा-डोळस पणाने संस्कृतिकडे पाहा, अभिमान बाळगा भारतीय असल्याचा आ णि आपल्या देव-देश-धर्माचा !!!


importance of indian culture
indian cultural values and their importance

indian culture values

importance of indian culture and values

indian culture and heritage

indian culture and tradition essay

indian culture facts

indian culture for kids

indian culture ppt